धुळवडीला रंग आणि पाण्यापासून स्मार्टफोनला वाचवा

भारतात होळी आणि राज्यात रंगपंचमीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पण या रंगोत्सवाला नुकसानीचे गालबोट लागायला नको. पाणी आणि रंगांच्या विना…

विठ्ठल मंदिर घेऊ लागलं मोकळा श्वास, मंदिराचं रुपडं पालटलं!

विकासासाठी सुरु असलेल्या 73 कोटीच्या आराखड्यातील कामे वेगाने सुरु असून विठ्ठल मंदिराला पुरातन 700 वर्षापूर्वीचे रूप येऊ लागले आहे. सध्या…

जयंत गुरव यांची अधिकारीपदी निवड

खानापूर येथील जयंत प्रकाश गुरव यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास अधिकारीपदीनिवड महाराष्ट्र लोकसेवा झाली.आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२२च्या परीक्षेत…

पेठमध्ये बनावट शिक्केवापरून पत्र्यांची विक्री

इस्लामपूर रस्त्यावरील पेठ गावच्या हद्दीत बनावट शिक्क्यांचा वापर करून पत्र्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याविरूध्द कॉपीराइट कायद्याखाली कारवाई करण्यात आली. ही कारवाई…

इस्लामपुरात डॉ. अण्णासाहेब यांचा सत्कार…

माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांना शिक्षण महर्षी ,महाराष्ट्राचे शिल्पकार हा पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील दीनदयाळ व मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळी…

महाआघाडीचा उमेदवार जाहीर करावा

कोल्हापूर तसेच सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमदेवार जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील संभाव्य उमेदवार तातडीने…

आम. प्रकाश आवाडे यांचा आरोप विकास कामात अडथळे!

शहरातील प्रत्येक विकासकामात आणि शहराचा पाणी प्रश्न सुटू नये म्हणून अदृष्य शक्ती अडथळा आणत असल्याचा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे…

माढ्यात मोहित्यांची नाराजी भाजपाला जड जाणार?

रणधुमाळी आता घुमू लागली आहे. २०२४ ची निवडणूक ही ऐतिहासिक होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाची नावे म्हणजे पवार आणि…

शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात खासदार राजू शेट्टीचा इशारा…

शक्तिपीठ महामार्ग हा ठेकेदारांच्या भल्यासाठी आहे; प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, पण हा महामार्ग होऊ देणार नाही,” असा इशारा…

कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हे ठरलेलेच नव्हतं…

कोल्हापूरची जागा काँग्रेसला देऊन सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता,” असे माजी मंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.उद्धव…