खरंच प्रेग्नंसीमध्ये दररोज तूप खाल्लं तर होते नॉर्मल डिलिव्हरी? बघूया काय सांगतात डॉक्टर?

भारतात गर्भवती महिलांना सर्व बाजूंनी सल्ला मिळतो. प्रत्येकजण त्यांच्या अनुभवाच्या आधारे या महिलांना सल्ले दिले जातात. भारतात सामान्य प्रसूतीबद्दल अनेक…

सकाळी उठताच पोटदुखी आणि आंबट ढेकरांनी हैराण झालात? घरगुती उपायांनी पोटातील घाण बाहेर पडेल

जर तुम्हाला सकाळी उठताच पोटदुखी आणि आंबट ढेकर येत असेल तर ते गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोगाचे लक्षण असू शकते. गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स…

अंडरआर्म्समध्ये तुरटी लावल्याने काय होते? जाणून घ्या

बर्‍याचदा लोक अंडरआर्म्समधील दुर्गंधी आणि काळेपणा यासारख्या समस्यांमुळे त्रस्त असतात. दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण परफ्यूमचा अतिवापर करतात, परंतु त्याचा काही…

ऑलिव्ह ऑईल केसांसाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या !

केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये खराब जीवनशैली, चुकीचे खाणे आणि रासायनिक उत्पादने वापरणे इ. जर या समस्येची वेळीच…

आरोग्यासाठी ही इवलीशी वेलची ठरते अमृत

वेलची ही आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील महत्वाचा मसाला असून त्यांचा उपयोग चव वाढवण्यासाठी आणि औषधी गुणधर्मांसाठी केला जातो. आपल्यापैकी अनेकांना वेलचीचा…

पावसाळ्यात मुरुमांपासून मुक्ती हवीय? चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी वापरा ‘या’ प्रभावी आणि नैसर्गिक पद्धती!

पावसाळा म्हणजे दमट हवामान, वाढलेली आर्द्रता आणि बॅक्टेरियांच्या वाढीस अनुकूल वातावरण. याचमुळे या हंगामात त्वचेच्या समस्या, विशेषतः मुरुमे अधिक प्रमाणात…

कॅन्सर रुग्णांसाठी आता AI टेक्नॉलॉजी

गेल्या काही वर्षांत कर्करोगाच्या उपचारपद्धतींमध्ये मोठी क्रांती झाली असून, त्या अधिक अचूक, रुग्ण-केंद्रित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित होत आहेत. भारतात स्तन, फुप्फुस…

शरीर आणि आत्मा, मनाचं संतुलन, अष्टांग योगाचं सामर्थ्य अन् फायदा

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जिथं तणाव, दैनंदिन जीवनक्रम आणि आरोग्यदायी आहार न घेतल्यानं लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. पतंजलीचं योगाचं तंत्र प्रभावी…

महिनाभर मीठ खाणं बंद केल्यामुळे आरोग्याला नक्कीच होतील फायदे…एकदा नक्की ट्राय करा

मीठ हा आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे. मीठ तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मीठाशिवाय, बहुतेक अन्नपदार्थ बेचव होतील. मीठ…

तुमचा चेहरा काळ्या डागांमुळे खराब दिसतोय? तर करा ‘हे’ 5 घरगुती उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाच्या त्वचेची स्थिती अधिकच बिकट होते. कडक सूर्यप्रकाश आणि तीव्र उष्णतेमुळे त्वचेवर सनबर्न किंवा टॅनिंगची समस्या उद्भवू लागते.…