लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात, बँकेच्या गेटवर वधूपित्याने घेतला गळफास

बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात धक्कादायक प्रकार समोर आला. ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला (Bank Gate) गळफास…

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो अंबरनाथला जोडणार

ठाणे-भिवंडी-कल्याण (Thane-Bhiwandi-Kalyan) मेट्रो ५ प्रकल्पांचा विस्तार करून ही मेट्रो अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान उभारण्यात येणाऱ्या चिखलोली स्थानकाशी जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात…

शाळांमध्ये तिसरी भाषा हिंदीच राहणार ?

शालेय अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून हिंदी (Hindi) समाविष्ट करण्याच्या निर्णयावरुन राज्यात राजकारण पेटले होते. त्यानंतर आज हिंदी भाषेसंदर्भात नवीन जीआर…

मृत्यूनंतर इतरांना जीवनदान देणारं गाव

रक्तदान हे श्रेष्ठदान असं आपण नेहमी म्हणतो, पण रक्तदानाइतकंच महत्त्वाचं दान आहे ते म्हणजे अवयवदान. लातूरच्या आनंदवाडी गावाने मिळून अवयवदानाची…

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! विक्रोळी उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, वाहनचालकांची गैरसोय होऊ…

वीज कडाडली नसती तर हत्येचा आरोपी सापडलाच नसता, पुण्यातील प्रकरणाची एकच चर्चा

जोरदार पावसात आंबेगाव बुद्रुक परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटवून मोठ्या शिताफीने भारती विद्यापीठ पोलिसांनी मारेकऱ्याला जेरबंद केले. आरोपीचा सुगावा…

महाजनको’ आणि ‘एमपीएससी’ची परीक्षा एकाच दिवशी होणार; विद्यार्थी संभ्रमात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) संयुक्त मुख्य परीक्षा 2024 आणि महाजनको (महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी मर्यादित…

भावळणी येथे कृषी सल्ला केंद्राचे उदघाटन

रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील अंतिम वर्षातील कृषीदूतांनी भाळवणी (ता. पंढरपूर ) येथे ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम ‘ अंतर्गत शेतीविषयक…

थंड हवा.. निसर्गरम्य..कमी गर्दी, महाराष्ट्रातील ‘असे’ ठिकाण, हिवाळ्यात पर्यटकांची पहिली पसंती बनतंय !

थंडगार वातावरण, धुक्याची चादर, निसर्गरम्य देखावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी गर्दी असलेलं ठिकाण असेल तर तुमची विंटर पिकनिक यशस्वी…

आशासेविकांचे १६ जूनपासून आंदोलन

वर्षभरापूर्वी आशा तसेच आरोग्यसेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ४५ दिवस आझाद मैदानावर आंदोलन केले होते. या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे…