इचलकरंजीत माने यांच्यासाठी…….

सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागलेला आहे. उमेदवारी बाबतीत तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत.शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने…

गणेशोत्सव काळात मांसाहार विक्रीवर बंदी घालण्याची मागणी….

गणेशोत्सव काळात इचलकरंजी शहरातील मुख्य मार्गावर मांसाहार विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने महापालिकेचे आयुक्त, प्रांताधिकारी तसेच विविध…

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! स्त्रीधनावर फक्त…….

सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. लग्नाच्या वेळी आई – वडिलांकडून दिल्या जाणाऱ्या स्त्रीधनावर फक्त त्या मुलीचा अधिकार असतो, असं…

स्मारक उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी: आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे. महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब…

सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवासाठी होणार पिक स्पर्धा…..

पिकांचे उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा या दृष्टीने राज्य सरकारने बाजरी मका सूर्यफूल व तूर या खरीप…

रुकडीत उद्या रविवारी खासदार दहीहंडीचे आयोजन! ग्रामीण भागातील सर्वात मोठी दहीहंडी….

हातकणगले तालुक्यातील रुकडी, येथे खासदार धैर्यशील माने दादा प्रेमी यांच्यावतीने सालाबादप्रमाणे रविवार दि. १ सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील…

शितलताईसह बाबर गट ऍक्टिव्ह! जोरदार तयारी सुरू….

विटा मतदारसंघातील छोट्या मोठ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर बाबर गट चांगलाच ॲक्टिव्ह झाला असून ॲड. डॉ. शितलताई बाबर यांच्या उपस्थित नागनाथ नगर…

गणेशोत्सवासाठी वस्त्रनगरी सजली! परवान्यासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा….

सर्वत्र मांगल्य आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या बुद्धीची दैवत आणि अबालवृद्धांना अतिशय प्रिय असणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर आणि परिसरात मोठी…

इचलकरंजी शहरातील मंदिरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

इचलकरंजी शहरातील मंदिरांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे देवच सध्या असुरक्षित बनले आहेत.चोरट्यांनी दानपेट्या पळवणे,दागिने चोरणे याचा सपाटाच लावला आहे.शहरातील घरे…

वाळवा तालुक्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण

वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ४ हजार ३३ शेतकऱ्यांच्या पाण्याखाली गेलेल्या १ हजार २५ हेक्टर शेतीचे…