मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार सांगली दौऱ्यावर; अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे करणार लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सांगली दौऱ्यावर येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानानंतर फडणवीसांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.सोमवार,…

ईश्वरपुर : चिखली फाट्याजवळ अपघातात तरुण ठार; युवतीसह दोघे गंभीर

भरधाव वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराची कोल्हापूरकडे जाणार्‍या एसटीला जोरात धडक झाल्याने उरुण ईश्वरपूर (जि. सांगली) येथील दुचाकीस्वार जागीच ठार…

ईश्वरपुरात शेतबांध वादातून मारामारी

येथे शेताच्या बांधावरुन व पाण्याच्या पाटावरून रविवारी दोन शेतकऱ्यांत मारामारी झाली. परस्परांनी खोरे व खुरप्याने हल्ला करून जखमी केले. या…

ईश्वरपूर : ऊसामध्ये वाढलेला बिबट्यांचा वावर आणि महावितरणचा रात्रीचा वीज पुरवठा; शेतकरी अक्षरशः जीव मुठीत धरून शेतात

महावितरण कंपनीच्या अजब कारभारामुळे वाळवा तालुक्यातील काही गावांमधील शेती क्षेत्रांमध्ये अद्यापही रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंतच वीजपुरवठा केला जात आहे.…

ईश्वरपूर : 5 लाखांच्या खंडणीसाठी मुलाला जिवे मारण्याची धमकी

‘पाच लाख रुपये द्या, नाही तर तुमच्या मुलाला ठार मारीन,‌’ अशी धमकी देऊन खंडणी मागण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.…

डॉ. आंबेडकरांमुळे उपेक्षित समाजाला जगण्याचा अधिकार: आमदार जयंत पाटील; ईश्वरपूर येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन

”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील कोट्यवधी दलित, शोषित आणि उपेक्षित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत आधुनिक भारताची पायाभरणी…

ईश्वरपूर : प्रखर वाहनदिव्यांमुळे वाढते अपघात

ईश्वरपूर शहरासह परिसरात तसेच पेठ – सांगली रस्त्यावर वाहनांना प्रखर वाहनदिव्यांचा वाढता वापर, वाहतुकीचे नियम न पाळणे आणि सुसाट वेगाने…

प्रारूप मतदार यादीचा घोळ, इच्छुक उमेदवारांच्या जीवाला घोर

महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटीवर बोट ठेवत आता काहीजण न्यायालयात जाण्याचा इशारा देत आहे.…

प्रारूप मतदार यादीचा घोळ, इच्छुक उमेदवारांच्या जीवाला घोर

महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटीवर बोट ठेवत आता काहीजण न्यायालयात जाण्याचा इशारा देत आहे.…

ईश्वरपूर नामांतरप्रकरणी संघर्ष समितीची उच्च न्यायालयात धाव

इस्लामपूर शहराच्या नामांतरावरून केंद्र व राज्य सरकारने दोन वेगवेगळी नावे जाहीर करून शहरात अराजकता निर्माण केली असल्याचा आरोप महाराष्ट्र संघर्ष…