कालवा समितीच्या बैठकीत टेंभू योजना ३० जूनपर्यंत चालू राहणार असा निर्णय; आ. सुहास बाबर

मुंबई विधानभवनात राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टेंभू उपसा सिंचन योजना, आरफळ योजना, म्हैसाळ उपसासिंचन योजना, ताकारी उपसा…

विट्यात पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे; रिल्स मधून पोलिसांना खुले आव्हान 

विटा शहरातील मुख्य चौकात रस्त्यावर वाढदिवस करून धिंगाणा घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाईसाठी गेलेले पोलीस निरीक्षकच चक्क धिंगाणा घालणाऱ्या युवकांनाच बुके देऊन…

विटा पालिकेची निवडणूक जिंकणारच; आमदार सुहास बाबर

खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या दैदिप्यमान विजयाबद्दल त्यांचा तसेच या विजयात मोलाचा वाटा असणारे जिल्हा बँकेचे संचालक…

विट्यातील आदर्श फार्मसी कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता व कौशल्यामध्ये वाढ होते. असे प्रतिपादन माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी केले. ते…

विटा चांदी टंच प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे

विटा येथील चांदी टंच फसवणुकीच्या प्रयत्नाचे प्रकरण सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोर्टात गेले आहे. विटा पोलिसांनी येथील सराफ असोसिएशनचा…

शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या विट्यात तब्बल साडेचार हजार विकले यंत्रमाग, यंत्रमाग व्यवसायाला रामराम…..

वस्त्रनगरी म्हणून इचलकरंजी शहर प्रसिद्ध आहेच या ठिकाणी यंत्रमाग कारखान्यांची संख्या खूपच असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर विटा शहरात देखील यंत्रमाग…

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी टास्क फोर्स तयार

सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कायद्याचा धाक वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर…

विट्यातील गुन्हेगारीवर आता जिल्ह्यातून लक्ष….

एमडी ड्रग प्रकरणात तपासात विट्यात जे घडले आणि गेल्या काही काळात दोन खून, अपहरण, लुटीच्या घटना, वाढती गुन्हेगारी आणि सहज…

विटा शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सर्वांनीच आता एकत्र येणे गरजेचे ; वैभव पाटील

सध्या अनेक भागात गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ झालेली आहे. राजेरोसपणे अवैद्य धंदे सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसतच…

आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांच्या संतप्त मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविल्या जाणार; अमोल बाबर

सध्या गुन्हेगारी प्रकारात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तर महिलांमध्ये असुरक्षितता देखील पहायला मिळत आहे. जात तालुक्यातील करजगी…