E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यास आज शेवटचा दिवस

१ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा, हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून, शेतकरी स्तरावरील नोंदणीस अवधा एक…

फेब्रुवारीमध्ये करा ‘या’ भाजीपाला पिकांची लागवड, मिळेल चांगले उत्पन्न अन् चांगला भाव……

आता जानेवारी महिना काही दिवसांनी संपत आला आहे. जानेवारी संपल्यानंतर फेब्रुवारी महिनासुरू होईल. फेब्रुवारी महिना हा तुमच्या शेतात किंवा किचन…

शेतकऱ्यांसाठी खास प्रधानमंत्री कुसुम योजना / कुसुम सौर पंप योजना! फायदे, पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज कसा करावा?

पीएम-कुसुम योजना हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीला चालना देणे आहे. या योजनेद्वारे,…

PM किसान योजनेचा 19 व्या हफ्ता मिळवण्यासाठी ‘या’ 2 गोष्टींची करा पूर्तता

शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.…

सांगोला तालुक्यातील १९ हजार ३३१ शेतकऱ्यांनी भरला पिक विमा

बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांना खूपच मोठा फटका बसतो आणि त्यांचे नुकसान देखील भरपूर प्रमाणात होते. शेतकरी अगदी काबाडकष्ट करून आपल्या शेतामध्ये…

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ! रासायनिक खतांच्या किमतीत भर

आधीच महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्या वर्षात वाढणाऱ्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अगोदरच आर्थिक समस्यांना…

सांगलीची द्राक्ष बाजारात, ४ किलो पेटीचा दर 400 ते 480 रुपये

सांगली जिल्ह्यात जास्त द्राक्ष बागा आहेत.मात्र बदलत्या हवामानामुळे द्राक्षाच्या पिकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या हंगामाला सुरुवात झाली असून…

कमी वेळेत जास्त उत्पादन देणारे पीक! लागवड करा आणि मिळवा लाखोंचे उत्पादन….

मित्रांनो कलिंगड हे कमी वेळेत जास्त उत्पादन देणारे पीक आहे. आज आपण कलिंगड लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती सविस्तर जाणून…

सांगोल्यातील शेतकऱ्यांचे रखडले 12 कोटी 22 लाख रुपयांचे अनुदान ! अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी

कृषी क्षेत्राचा विकास होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फळबाग लागवड,…

ऊस तोडणीसाठी टोळी उपलब्ध करून देण्याची शेतकरी वर्गातून मागणी..

गेला महिनाभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आणि त्यानंतर निवडणुकीचे वातावरण शांत होऊ लागले. शेतकरी शिवारातील ऊस लवकरात लवकर साखर…