वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी केवळ 200 रुपयात, सरकाराचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता माफक दरात होणार आहे. शेतकरी कुटुंबात जमिनीच्या पोटहिश्शांबाबत मोजणी करण्यात येते. त्यात वाद असेल तर…

PM Modi : नैसर्गिक शेती हे भारताचे भविष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लिंक्डइनवर खास पोस्ट

भारत हा कृषिप्रधान देश आहे, भारतातील बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लिंक्डइनवर एक पोस्ट करत…

पतंजली शेतकरी समृद्धी कार्यक्रम भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा मजबूत करत आहे ?

शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. आणि शेतकऱ्यांची समृद्धी ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय प्रगतीला थेट प्रभावित करते. कृषी समुदायाच्या उत्थान…

इलेक्ट्रीक ट्रॅक्टर आला बाजारात, एकदा चार्ज केला की इतके तास चालणार

कृषी तंत्रज्ञानात आता मोठी क्रांती होणार आहे. डिझेलच्या वाढत्या किंमती आणि देखभाल खर्च यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. CSIR…

पीएम किसान योजनेतून राज्यातील अडीच लाख शेतकरी वगळले; नेमकं कारण काय ?

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे २० व्या हप्त्याच्या तुलनेत २१ व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये…

या शेतकऱ्यांना मोठा फटका; 19 नोव्हेंबर रोजी नाही मिळणार 21 वा हप्ता, पीएम किसान योजनेची अपेडट काय?

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा त्यामागील उद्देश असतो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही…

पावसामुळे मोठं नुकसान, दिवाळीत सोयाबीनचे दर कडाडणार ?

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अस्थिर हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला असून, अनेक…

शेतकऱ्यांना मिळालं 35 हजार कोटींच गिफ्ट, PM मोदींनी सुरू केल्या 2 खास योजना

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) शेतकऱ्यांसाठी 35,440 कोटींच्या…

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री स्पेशल पॅकेज जाहीर करणार, मंत्री गोरेंची माहिती

सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर घरांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.…

शेतकरी कर्जमाफी ते ओला दुष्काळ! शेती प्रश्नावरुन वातावरण तापणार, 10 ऑक्टोबरला राज्यभर एल्गार

राज्यातील विविध शेती प्रश्नावरुन किसान सभा आक्रमक झाली आहे. ओला दुष्काळ लागू करा, शेतकरी शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करा व…