या शेतकऱ्यांना २००० ऐवजी मिळत आहेत ७०००, सरकारने दिली मोठी भेट
यंदा केंद्र सरकारने सुमारे २०,५०० कोटी रुपये देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांना (Farmers) प्रत्येकी २००० हजार रुपयांच्या हप्त्यात खात्यात जमा केली…
यंदा केंद्र सरकारने सुमारे २०,५०० कोटी रुपये देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांना (Farmers) प्रत्येकी २००० हजार रुपयांच्या हप्त्यात खात्यात जमा केली…
गेल्या वर्षभरापासून दरवाढीची आशा बाळगणाऱ्या सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा संपल्यासारखी वाटत असली, तरी प्रत्यक्षात दर वाढले असतानाही त्यांच्या…
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कायमच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. मात्र, पारंपरिक पिकांऐवजी फळबागांचं उत्पादन घेत केळसांगवी गावातील शेतकरी (Farmer)…
जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे उत्पन्न वाढवण्यासाठी AI चा उपयोग केला जातोय. सोयाबीन पिकासाठी AI चा वापर करण्यात येणारा देशातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट…
श्रावण महिन्याची सुरुवात होताच सण आणि उत्सवांची रेलचेल सुरू होते. पहिला श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन या सणांसाठी आतापासूनच बाजार…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय…
‘पंतप्रधान पीक विमा योजनेत सीएससी केंद्रावर विमा अर्ज (apply)भरण्यासाठी प्रति शेतकरी ४० रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी…
मुंबई: ‘महाराष्ट्र कृषी- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९’ या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दर्शविला असून, या निर्णयामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता,…
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणाऱ्या पिक विमा (Insurance) योजनांबाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 2024 च्या खर्चाचा उर्वरित…
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतीत योग्य वापर केल्याने काय करिश्मा होऊ शकतो, हे अमरावती जिल्ह्यातील खरपी गावातील संत्रा उत्पादक शेतकरी विजय…