पीक विमा वितरणाचा जीआर आला! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणाऱ्या पिक विमा (Insurance) योजनांबाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 2024 च्या खर्चाचा उर्वरित…

AI नं संत्रा बागेचं अर्थकारणच पालटलं ! 5 लाखांचे 25 लाख झाले

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतीत योग्य वापर केल्याने काय करिश्मा होऊ शकतो, हे अमरावती जिल्ह्यातील खरपी गावातील संत्रा उत्पादक शेतकरी विजय…

तुरीची लागवड करणार आहात? हे टॉप ३ वाण बदलू शकतात तुमचं उत्पन्न !

आजच्या अवर्षणप्रवण हवामानात जिथे पाण्याचा तुटवडा आहे, तिथे शेतकऱ्यांसमोर उत्पादन टिकवणे हे मोठं आव्हान ठरत आहे. मात्र अशा स्थितीतही तूर…

खरीप पेरणीनंतर शेतात वाणी कीडचा हल्ला ! जाणून घ्या यावरील उपाययोजना

खरिपाच्या (Kharif) हंगामात विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसमोर अनेक प्रकारच्या कीटकांचा धोका निर्माण होतो, आणि यावर्षीही वेगळं चित्र नाही. अनेक भागांमध्ये…

कृषी विभागाची खते, बियाणांसंदर्भात नवीन नियमावली !

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट बियाणे, खते व औषध विक्रेत्यांविरोधात आता कारवाईसाठी फक्त तालुका स्तरावरील भरारी पथकांनाच अधिकार असणार आहेत. कृषी…

पेरणीसाठी घाई करू नका! पाऊस पुन्हा झोडपणार, या जिल्ह्यांना सर्वाधिक घोका

26 मे रोजी मुंबईत धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने आपला जलवा दाखवला. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस…

कावेरी कॉलिंगने वर्षभरात लावले 1.36 कोटी रोपं, सद्गुरुंच्या मार्गदर्शनामुळे हरित क्रांती

सद्गुरूंचं मार्गदर्शन असलेल्या कावेरी कॉलिंग अभियानाने 2024-2025 दरम्यान कावेरी बेसिनमध्ये 34 हजार एकरमध्ये 1.36 कोटी रोपं लावण्याचं लक्ष्य साध्य केलं…

‘कमी कालावधीच्या पिकांची पेरणी लवकर करावी’

“कमी कालावधीची पिकं मूग, उडीद, तुर, सोयाबीन यांची लवकर पेरणी करावी. शक्यतो कमी कालावधीची पिकांची लागवड ही कोरडवाहू जमिनीतच करावी…