या शेतकऱ्यांना २००० ऐवजी मिळत आहेत ७०००, सरकारने दिली मोठी भेट

यंदा केंद्र सरकारने सुमारे २०,५०० कोटी रुपये देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांना (Farmers) प्रत्येकी २००० हजार रुपयांच्या हप्त्यात खात्यात जमा केली…

सोयाबीनच्या दरात मोठी उलथापालथ !

गेल्या वर्षभरापासून दरवाढीची आशा बाळगणाऱ्या सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा संपल्यासारखी वाटत असली, तरी प्रत्यक्षात दर वाढले असतानाही त्यांच्या…

दीड एकरात खजुराचा तोडा, दुष्काळी आष्टीत शेतकऱ्याला तब्बल 12 लाखांचं उत्पादन

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कायमच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. मात्र, पारंपरिक पिकांऐवजी फळबागांचं उत्पादन घेत केळसांगवी गावातील शेतकरी (Farmer)…

सोयाबीन उत्पादनात AI चा वापर; धाराशिवमध्ये देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट

जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे उत्पन्न वाढवण्यासाठी AI चा उपयोग केला जातोय. सोयाबीन पिकासाठी AI चा वापर करण्यात येणारा देशातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट…

फूल बाजारातून मोठं अपडेट, झेंडू, शेवंतीसह ही फुले महागणार !

श्रावण महिन्याची सुरुवात होताच सण आणि उत्सवांची रेलचेल सुरू होते. पहिला श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन या सणांसाठी आतापासूनच बाजार…

कृषीमंत्री कोकाटेंची शेतकऱ्यांसाठी नवीन योजनेची घोषणा!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय…

शेतकऱ्यांना फक्त 40 रुपयात मिळणार पीकविमा; अर्ज कुठे कराल ? जाणून घ्या

‘पंतप्रधान पीक विमा योजनेत सीएससी केंद्रावर विमा अर्ज (apply)भरण्यासाठी प्रति शेतकरी ४० रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी…

डिजिटल शेतीकडे वाटचाल! महाॲग्री धोरणामुळे मिळणार शेतकऱ्यांना नवीन तंत्रसुविधा

मुंबई: ‘महाराष्ट्र कृषी- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९’ या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दर्शविला असून, या निर्णयामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता,…

पीक विमा वितरणाचा जीआर आला! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणाऱ्या पिक विमा (Insurance) योजनांबाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 2024 च्या खर्चाचा उर्वरित…

AI नं संत्रा बागेचं अर्थकारणच पालटलं ! 5 लाखांचे 25 लाख झाले

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतीत योग्य वापर केल्याने काय करिश्मा होऊ शकतो, हे अमरावती जिल्ह्यातील खरपी गावातील संत्रा उत्पादक शेतकरी विजय…