विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडी! रविकांत तुपकर मैदानात शेतकऱ्यांचे प्रश्न हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी यावे यासाठी राज्यात तिसरी सध्या आघाडीच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. यासाठी बच्चू कडू, संभाजी राजे व रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्शवभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे 11 जुलै पासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर रिंगणात उतरत असतांना सत्ताधाऱ्यांची बी टीम म्हणून हिणवणे योग्य नाही, याचा अर्थ प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही मैदानात उतारायचेच नाही का ? असा सवाल तुपकर यांनी टीकाकारांना विचारला आहे
Related Posts
Edible Oil : महागाईचे विघ्न! खाद्यतेल प्रतिकिलो २० रुपयांनी महागले
गणेशोत्सवानंतर येणाऱ्या सणासुदीच्या आनंदावर विरजण पडणारी बातमी आहे. कारण रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल आणि अन्य खाद्य तेलावरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय…
स्वस्त झाले सोने-चांदी! आपटले भाव……
गेल्या 15 दिवसांत सोने-चांदीने कोणताही नवीन रेकॉर्ड केलेला नाही. मार्च ते मे महिन्यात मौल्यवान धातूंनी अनेक रेकॉर्ड केले. नवीन विक्रम…
उद्यापासून सुरू होणार ‘इयर एण्ड सेल!’ स्वस्तात खरेदी करा ‘या’ वस्तू
फ्लिपकार्ट कंपनी वर्ष अखेरीस ग्राहकांसाठी एक खास सेल घेऊन आले आहेत. फ्लिपकार्टने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर “बिग इयर एण्ड सेल”ची ( Big…