राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत सतत चर्चा होत आहेत. अता अशात निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबतचा निर्णय 20 तारखेला होणार आहे.या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय असणार याचा निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी 20 ऑक्टोंबरला समाजाची बैठक आयोजित केली आहे. यावेळी समाजातील जे कोणी निवडणूक लढवण्यासाठी उत्सक आहेत, त्यांनाही जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीला बोलावले आहे.
Related Posts
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग!
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याची माहिती पाकिस्तानी सोशल मीडियातून आली. त्यानंतर पाकिस्तानमधील इंटरनेट ठप्प करण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानी…
कोअर कमिटीच्या बैठकीत काय घडलं?
मुंबई: भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल मुंबईतील सागर या निवासस्थानी झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी…
नाताळ, थर्टी फर्स्टसाठी दारूची दुकाने पहाटेपर्यंत……
नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दारू दुकाने 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी उशिरापर्यंत सुरू ठेवता येतील आणि नव्या वर्षी…