भाजपनंतर शिंदे आणि अजितदादांची एमआयएमसोबत युती, या महापालिकेत एकत्र लढणार

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युती, आघाडी यांनाही जोर चढला आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यात एका संभाव्य युतीने मोठा स्फोट झाला होता. अंबरनाथमध्ये…

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या मुद्यावर राज ठाकरेंच खूप सुंदर अचूक उत्तर

यंदाच्या महापालिका निवडणुकीत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा मुद्दा. मुंबईसह राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणुका…

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! राष्ट्रीय अध्यक्षासह संपूर्ण यूनियन भाजपमध्ये सामील, CM फडणवीसांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे राजकीय वातावरून ढवळून निघाले आहे. प्रचार सभांना वेग आला आहे. सर्वच…

एकनाथ शिंदे यांचं मोठं ऑपरेशन… दोन माजी महापौरांना फोडले; मोठी खळबळ

राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे…

बिनविरोध निवडणूक नाहीच?, मोठा दणका, निवडणूक आयोगाने थेट कायद्यात..

राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया होईल. मात्र, त्यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला असून प्रकरण थेट…

उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना जबर हादरा, अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी…

पहिलं मत पडण्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने जिंकल्या तब्बल इतक्या जागा, दमदार ओपनिंग

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद निवडणुका झाल्या. आता…

जिल्हा परिषद निवडणूक कधी? मिनी मंत्रालयासाठी कधी लागणार आचारसंहिता? अजित पवार यांनी तारीखच सांगितली

महापालिका निवडणुकीतील गोंधळ नाट्य अजून संपलेले नाही. एकमेकांची जिरवायच्या नादात अनेक पक्षांनी पायावर धोंडा पाडून घेतल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. तर…

ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बैठकीत नेमकं काय ठरलं?

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 15…

वेळेच्या आत येऊनही अर्ज स्विकारले नाहीत, १२ उमेदवारांचे निवडणूक आयोगाला पत्र

राज्यातल्या २९ महानगर पालिकांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे.राज्यात सर्वत्र आज नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज राज्यातील २९ महानगर…