“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. याचसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शासकीय अस्थापनेत राज्य गीत लावण्याचे आदेश जारी करा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ‘ महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयं आणि सरकारी कार्यालयात हे आपलं ” राज्यगीत” लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा अशी विनंती ‘ असे अमित ठाकरे यांनी पत्रात लिहीले आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहीलं आहे
Related Posts
आजपासून पावसाचा जोर वाढणार, कोणत्या भागात कधीपर्यंत पडणार पाऊस?
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. 9 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात…
टिप्परने धडक दिली, छोटा हत्तीमधून नोटांचे बंडल रस्त्यावर पडले
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. यापूर्वी ईडी सीबीआयच्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त…
टीम इंडिया श्रीलंकेला पोहचताच गौतम गंभीर ‘ॲक्शन मोड’वर…
भारतीय क्रिकेट संघ 22 जुलै रोजी श्रीलंकेला रवाना झाला.टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 27 जुलैपासून सुरू…