नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशी आग धुमसतेय; प्रचंड धुराचे काळे लाेट

नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली भीषण आग तिसऱ्या दिवशीही धुमसत असून, अद्यापही ती पूर्णतः आटोक्यात आलेली नाही. पॉलिफिल्म बनवण्यासाठी…

हेर गद्दार ज्योती म्हलोत्राचा चार वेळा मुंबई दौरा

यूट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिनी…

महाराष्ट्रात 61 दिवस मासेमारी बंद, महाराष्ट्र सरकारच्या सूचना

मे महिन्यातच पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीलादेखील पावसाने झोडपून काढले…

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कॅब-टॅक्सीच्या नियमात बदल

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यात सुरु असलेल्या ऍप टॅक्सी आणि ऑटो सेवा नियमित करण्यासाठी एग्रीगेटर पॉलिसीला मंजुरी दिली आहे. या पॉलिसी…

पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे, मुसळधार पावसाचा इशारा, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाचा…

पुणे विभागात कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विटा पालिका तिसरी

विटा , महाराष्ट्र शासनाच्या विभागातर्फे राबवण्यात आलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत, पुणे विभागातील तालुकास्तरीय शासकीय कार्यलयांच्या कामगिरीचे…

सरन्यायाधीशांचं एक वाक्य अन् महाराष्ट्र सरकारला काढावे लागले नवे पत्रक

देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र राज्यात आल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे पालन केले नसल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी…

विजेचा धक्का बसून पुण्यातील दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या वारजे परिसरात विजेचा धक्का बसून एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कर्जाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी बँकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

बँकांकडून कर्जपुरवठ्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना कर्जपुरवठ्याबाबत महत्त्वाचे निर्देश देत…

सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून 700000000000 कोटींची गुंतवणूक

राज्यातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत महायुती सरकारनं आतापर्यंत बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांमध्ये आता आणखी एका निर्णयाची आणि महत्त्वपूर्ण धोरणाची…