भावळणी येथे कृषी सल्ला केंद्राचे उदघाटन

रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील अंतिम वर्षातील कृषीदूतांनी भाळवणी (ता. पंढरपूर ) येथे ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम ‘ अंतर्गत शेतीविषयक…

थंड हवा.. निसर्गरम्य..कमी गर्दी, महाराष्ट्रातील ‘असे’ ठिकाण, हिवाळ्यात पर्यटकांची पहिली पसंती बनतंय !

थंडगार वातावरण, धुक्याची चादर, निसर्गरम्य देखावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी गर्दी असलेलं ठिकाण असेल तर तुमची विंटर पिकनिक यशस्वी…

आशासेविकांचे १६ जूनपासून आंदोलन

वर्षभरापूर्वी आशा तसेच आरोग्यसेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ४५ दिवस आझाद मैदानावर आंदोलन केले होते. या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे…

BDD रहिवाशांना सप्टेंबर, डिसेंबरमध्ये मिळणार नव्या घराची चावी

मुंबईत मोक्याच्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या बीडीडी (BDD) चाळींचा पुनर्विकास सुरु झाला आणि पाहता पाहता मोठाल्या गगनचुंबी इमारतीसुद्धा उभ्या राहिल्या. आता…

एसटी महामंडळ वर्षाला ५००० बसेसची खरेदी करणार; परिवहनमंत्री सरनाईकांची माहिती

राज्य सरकारचे ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने अंगीकारले आहे. दरवर्षी एसटी महामंडळ पाच हजार नवीन बस खरेदी करणार असून,…

मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस

मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी !

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्या सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. निवृत्तीनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवृत्तीचं वय…

मासेमारी व्यवसाय धोक्यात, मच्छिमारांच्या विरोधानंतरही राज्य सरकार सागरी सेतूवर ठाम ?

प्रस्तावित उत्तन-विरार सागरी सेतू रद्द करत, त्याऐवजी दहिसर-भाईंदर लिंक रोडचा विरारपर्यंत विस्तार करण्याची मागणी केली जात आहे. सागरी सेतूमुळे मासेमारी…

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आदेश निघताच उद्धव ठाकरेंनी 12 कट्टर शिलेदार निवडले

आगामी काही महिन्यांत राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने मुंबई महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याची मोहीम शिवसेना पक्षाने जोरात सुरू केली…

महापालिकेचे आदेश धाब्यावर! खाजगी कंपन्यांकडून खोदकामाच्या नियमांचे उल्लंघन

महापालिकेकडून सिमेंट व डांबरी रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववत करण्यासाठी विशिष्ट पद्धती अवलंबवावी असे व्हीएनआयटीच्या वतीने सूचविण्यात आले होते. मात्र, त्याकडे…