सुळकूड योजनेतून इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी देणे शक्य आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल येत्या २५ मेपर्यंत शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बैठक घेऊन १ महिन्यात पाणी प्रश्न निकालात काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला अडीच महिने झाल्यानंतरही याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने माजी खासदार शेट्टी यांनी याप्रश्नी जिल्हाधिकारी येडगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
Related Posts
२० जुलैला होणार रोलबॉल संघासाठी निवड चाचणी!
महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन व बुलढाणा जिल्हा रोल बॉल असोसिएशनतर्फे १० व ११ ऑगस्ट १८ वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय रोल बॉल…
इचलकरंजीतील उद्यानात येणार आता नवीन खेळणी
इचलकरंजी शहरात अनेक उद्याने लहान मुलांसाठी आहेत. पण अनेक उद्यानाची खूपच दुरावस्था झालेली आहे. महापालिकेच्या महत्त्वाच्या तीन उद्यानांत आता बच्चे…
इचलकरंजीत रविवारी एचआयव्ही’साठी वधू-वर मेळावा
सामाजिक बांधिलकीच्या दृ.िष्टकोनातून इचलकरंजी येथील मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी, माई आधार केंद्र, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने एचआयव्ही,…