मराठा आंदोलनक मनोज जरांगे यांची 8 जून रोजीची महासभा अडचणीत आली आहे. नारायण गडावर होणाऱ्या महासभेवर दुष्काळाचे सावट आहे. नारायणगड परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे सभेवर सावट आहे. 8 जून रोजी नारायण गडावर सभा घ्यायची की नाही यावर आज अंतिम निर्णय होणार आहे.
महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात. त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारीही कऱण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित…