जयकुमार गोरे, बाबासाहेबांचे डावपेच की घायाळ शहाजीबापूंची धडपड? : सांगोल्यात लागल्या पैजा

नगरपरिषदेचे मतदान पार पडले असले तरी शहरातील राजकीय तापमान अजूनही उच्चांकावरच आहे. मतदान संपताच मतांची आकडेमोड, गुप्त झालेल्या बैठका, प्रभागनिहाय…

मामाच बनले कंस मामा! जमिनीच्या तुकड्यासाठी थेट… त्या रिकाम्या फ्लॅटमध्ये भाच्यासोबत असं काय घडलं?

कधीकधी पैशांचे अमिष माणसला वाईट कृत्य करायला भाग पाडते. अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अचानक पोलिसांना…

रोहित शर्माचा मोठा निर्णय;वनडे सीरिजनंतर टी 20 क्रिकेटमध्ये खेळणार! गोलंदाजांना टेन्शन

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला बुधवारी 3 डिसेंबरला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पराभूत केलं. टीम इंडियाला 358 धावा करुनही विजयी होता आलं…

पेन्शनधारकांचा त्रास संपला, आता पेन्शन स्लिप वेळेवर मिळतील, सरकारचे आदेश

पेन्शनधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पेन्शन पेमेंट स्लिप मिळत नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. केंद्रीय पेन्शन लेखा…

समंथाने संसार मोडला? राज निदिमोरुच्या पूर्व पत्नीने सोडलं मौन; म्हणाली ‘रात्रभर झोप नाही, तळमळत..’

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने दिग्दर्शक राज निदिमोरूशी 1 डिसेंबर 2025 रोजी लग्न केलं. या लग्नानंतर सोशल मीडियावर राजची…

११ वर्षात तब्बल ६३०० केस आणि सजा केवळ इतक्या जणांना, ED चा धक्कादायक अहवाल

केंद्र सरकारच्या वतीने संसदेत एक आकडेवारी सादर केली आहे. या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल डेमोक्रेटिक…

हिवाळ्यात कोणती फळे खाऊ नयेत? जाणून घ्या अन्यथा वारंवार आजारी पडाल

कलिंगड : कलिंगड शरीराला थंडावा देते, म्हणून हिवाळ्यात ते खाल्ल्याने सर्दी किंवा घसा खवखव वाढू शकते. त्यात जास्त पाण्याचे प्रमाण…

हिवाळ्यात दररोज भिजवलेले बदाम आणि अंजीर खाल्ल्यास शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

हिवाळा सुरू झाल्याने आपण प्रत्येकजण शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी आहारात गरम पदार्थांचे समावेश करतात. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती…

सुंदर मुलांना पाहताक्षणी पाण्यात बुडवायची; स्वतःच्या लेकरालाही सोडलं नाही… नेमकं प्रकरण काय?

हरियाणातील पानीपत जिल्ह्यातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सुंदर चेहऱ्याची मुले-मुली पाहिली की ती स्त्री त्यांना पाण्यात बुडवून मारून…

IND vs SA : भारताच्या पराभवाचा गुन्हेगार कोण? एक चूक पडली टीम इंडियावर भारी!

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला…