मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार का घेतली? सांगितली तीन कारणं, कुणावर फोडलं खापर?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री निवडणूक लढवण्याची घोषणा…

आजचे राशीभविष्य : 4th November 2024 

 ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय…

टीम इंडियाच्या पराभवामुळे सचिनही निराश, 3 सवाल विचारत म्हणाला…

घरच्या मैदानावरच न्यूझीलंडने भारतीय संघाला अक्षरश: धूळ चारली आहे. तीन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडच्या संघाने लीलया खिशात घालत भारताला लोळवलं.…

अमिताभ-अभिषेकवर भडकले ऐश्वर्या रायचे चाहते!..

अभिनेत्री ऐश्वर्या रायने 1 नोव्हेंबर रोजी तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त असंख्य चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे…

शिवसैनिकांचा विश्वास…सुहासभैय्या बाबर एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवणार

खानापूर आटपाडी विटा हा सांगली जिल्ह्यातील परिसर अवर्षणग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो. सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे आणि कालव्यांची निर्मिती झालेली नसल्यामुळे…

संजय तेलनाडे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा…

माजी पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र महाविकास आघडीच्या माध्यमातून मदन कारंडे यांचे नाव निश्चित झाल्यावर वरिष्ठांचा…

इस्लामपूरच्या जागेवर पुन्हा एकदा जयंत पाटील यांचा झेंडा फडकणार?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या जागांसाठी…

संशयास्पद प्रेत मिळून आल्याने हातकणंगले पारिसरामध्ये खळबळ

जयसिंगपूर /हातकणंगले रेल्वे रूळावर तारदाळ हद्दीमध्ये संशयास्पद प्रेत मिळून आल्याने हातकणंगले पारिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे कमरे पासून दोन तूकडे.…

भांडण मिटवायला गेला तो थेट रुग्णालयातच पोहोचला, मुंबईत 22 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार

राज्याची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईत सध्या गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. आता नुकतंच सायन कोळीवाड्यात एका 22…

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुढील 24 तास धोक्याचे,IMD चा हायअलर्ट

महाराष्ट्राला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी परतीच्या पवासानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं झालं. दरम्यान राज्यातून पाऊस…