कुणबी समाजाचा एल्गार, मुंबईतील आझाद मैदानावर महाप्रचंड मोर्चा, मागण्या काय ?

मुंबईच्या आझाद मैदानावर आज कुणबी समाजाने ओबीसी एल्गार मोर्चाचे नियोजन केले आहे. यावेळी अनेक ओबीसी बांधव एकत्र येऊन ओबीसी आरक्षणाच्या…

ठाण्यात होतंय मोठं Business Hub, तब्बल 176 गावांचा होणार कायापालट

मुंबईनंतर आता शहराच्या वेशीवर असलेल्या ठाणे शहराचाही झपाट्याने विकास होतोय. अलीकडेच ठाणे शहरात मेट्रो धावली लवकरच मेट्रोच्या फेऱ्यादेखील सुरू होती.…

दिवाळीसाठी गावी जाणं सोप्प झालं, पुणे विभागातून 598 जादा गाड्या, पिंपरी चिंचवडमधून सर्वाधिक

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आता गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे. नोकरी, उद्योगधंद्यानिमित्ताने गाव सोडून पुणे,…

कल्याणमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ, गोदामात रेड टाकल्यावर पोलीसही चक्रावले

कल्याणमध्ये बांधकाम व्यवसायात मोठी फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्वेकडील लोग्राम परिसरात अत्यंत गंभीर आणि नागरिकांच्या…

RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध ; ठेवीदारांनी खात्यातील पैसे काढता येणार नाहीत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखी एका सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. खातेदारांना बँकेत घुसून गोंधळ…

एक गुंठ्याच्या तुकड्याला कायदेशीर मान्यता, छोट्या प्लॉटधारकांची मिटली चिंता

तुकडाबंदी कायद्याचा राज्य सरकारने तुकडा पाडलेलाच आहे. आता त्यात सुधारणांचा धडका शासनाने लावला आहे. राज्यातील 50 लाख नागरिकांना त्यांच्या जागेची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबईकरांसाठी दोन महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण…

अंबरनाथमध्ये गॅस गळती ! लोकांना श्वास घ्यायला त्रास, काही फुटांवरीलही दिसेना एवढा गॅस

ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचं औद्योगिक केंद्र असलेल्या अंबरनाथमध्ये गॅस गळती झाली आहे. येथील मोरीवली एमआयडीसीतून मंगळवारी रात्री पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात…

महाराष्ट्राला मोदींकडून 11 हजार 420 कोटींचं मोठं गिफ्ट! 2 मेगा प्रोजेक्ट मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे दोन्ही प्रकल्प 11 हजार 420 कोटी रुपयांचे…

शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले ….

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. बऱ्याच…