पुणे महापालिकेसाठी भाजप लावणार पुन्हा एकदा ‘तो’ फॉर्म्युला, पाहा कोणता ?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.…

भाजप पाठोपाठ आता ठाकरे गटानेसुद्धा भाकरी फिरवली

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पक्ष प्रवेशांची मालिका सुरू झाली…

‘महाराष्ट्राच्या हितासाठी…’, काका राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष एकत्र येण्यासंदर्भात चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही…

इथली शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; परभणीत शिंदेंच्या शिवसेनेत घमासान

भाजपने दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्वच जिल्ह्यासाठी 58 जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय…

मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; तेजस्वी घोसळकरांचा राजीनामा

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबासोबत चांगले संबंध असणाऱ्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून…

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का?शिंदे गटाच्या नेत्याचे संकेत..

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. खुद्द शरद पवार गटातील एक गट…

शिंदेसेनेच्या बॅनरवर ठाकरेंचा ‘हात’; मातोश्रीच्या अंगणात बॅनरयुद्धाला सुरुवात

विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेची घसरगुंडी उडाली. ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ २० जागा जिंकता आल्या. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ५७ जागा जिंकल्या. गेल्या…

रोहित पवारांचा ‘तो’ आग्रह अखेर पूर्ण होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस SP मध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे, शरद पवार लवकरच पक्षात मोठे बदल करणार असल्याची माहिती समोर…

पाकिस्तानात मध्यरात्री 2 वाजता पार पडली पत्रकार परिषद; भारताला दिला इशारा…..

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत (India) पुढील 24 ते 36 तासांत आपल्याविरोधात लष्करी…

राज्यतील मंत्रिमंडळानं घेतला महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र शासनानं आतापर्यंत समाजातील अनेक घटकांना केंद्रस्थानी ठेवत काही अशा योजना राबवल्या ज्यामुळं कित्येकांनाच याचा फायदा झाला. आता मात्र गैरप्रकार…