सरकारने आम्हाला धोका दिला म्हणून आमरण उपोषण करण्याची वेळ आल्याची टीका मनोज जरांगे यांनी सरकारवर केली. आजपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत .सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. गॅझेट मध्ये मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख करा. अंतरवालीसह राज्यात मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात यावे, अशा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत.
Related Posts
इचलकरंजीत शुक्रवारपासून फेस्टिवलचे आयोजन
सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. इचलकरंजी मधील देखील गणेशोत्सव खूपच प्रसिद्ध आहे. प्रत्येक मंडळांनी आपापल्या मंडळामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे.…
‘या’ तारखेपासून विठ्ठल-रूक्मिणी मातेचं २४ तास दर्शन!
आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन 7 जुलैपासून 24 तास सुरू राहणार आहे. मंदिर समितीच्यावतीने माध्यमांना ही माहिती देण्यात आली.…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता…