नवऱ्यालासोडून दीरासोबत नेपाळला गेली हनीमून, पण नवऱ्याला समजताच …

लग्नानंतरही अनेक कपल आपल्या जोडीदाराला धोका देतात. विवाहबाह्य संबंधांच्या बातम्या सतत कानावर येत असतात. असच एक प्रकरण बिहारच्या अररियामधून समोर…

मान्सून तर आला,पण पेरण्या कधी कराव्यात? कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

राज्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे. विदर्भातदेखील मान्सूनने धडक दिली आहे. राज्यात मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली. मान्सूनच्या सुरुवातीचा मुसळधार पाऊस…

तुम्हाला संधिवाताचा त्रास सतावतोय? या गोष्टी चुकूनही करू नका, काय करावं, काय टाळावं

संधिवात म्हणजे एका किंवा अनेक सांध्यांचा दाह आणि ही एक दीर्घकालीन आरोग्य स्थिती आहे जी अस्वस्थता, सांध्यांचा कडकपणा आणि मर्यादित…

300 हून अधिक असलेली रक्तातील साखरही होईल नियंत्रणात; या हिरव्या चटणीचा आहारात करा समावेश

मधुमेहासाठी उपयुक्त चविष्ट उपाय:आजकाल अनेकांना मधुमेहाची समस्या भेडसावत आहे. रक्तातील साखरेची पातळी कायम जास्त राहिल्यास अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू…

आजचे राशीभविष्य 29 May 2025 : काय असेल ते निस्तरा, आज नको ते झेंगाट मागे लागेल; या राशीच्या लोकांनी सावधान

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

क्वालिफायर-1 मध्ये पंजाब आणि बेंगळुरू आमने सामने

आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह…

२७ दिवसांत पार केले ३८९० किमी अंतर, सिन्नरच्या तरुणाची गिनीज बुकमध्ये नोंद

सिन्नरच्या अभिजित विष्णू भालेराव या २१ वर्षीय तरुणाने काश्मीर ते कन्याकुमारी हे ३,८९० किलोमीटर अंतर अवघे २७ दिवस १३ तास…

भोंगे वाजणार इतक्यातच मॉक ड्रीलला तूर्तास स्थगिती

गुरुवारी (29 मे 2025 रोजी) केंद्र सरकारनं सिविल डिफेंस अभ्यास अंतर्गत घेतलं जाणारं मॉक ड्रील काही प्रशासकिय कारणांनी स्थगित करणार…

इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यातच कास पठारावरील फुलांना बहर आला आहे.

कास पठार म्हटलं की डोळ्यांसमोर येते निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली उधळण.. दुर्मिळ अशा रंगीबेरंगी फुलांचा गालिचा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक…

कमकुवत हाडांना जीवन देतील ‘या’ 5 बिया

आजकाल प्रत्येकजणांच्या शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागलीत. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही याची प्रमुख कारणे…