कांदा पुन्हा रडवणार! पावसाळ्यापर्यंत दर असेच राहणार किलोचा भाव…

बदलत्या वातावरणाचा परिणाम हा शेतीवर होतच असतो. लहरी हवामानाचा फटका बसल्याने गेल्या वर्षभरात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आता पुन्हा…

सोलापुरात कांदा लिलाव न झाल्याने शेतकरी रस्त्यावर

एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणल्यामुळे त्याविरोधात शेतकरी आणि व्यापारीवर्गात असंतोष कायम असताना राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोलापूर…

वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, कमी करणे आता होणार ऑनलाईन

तलाठी कार्यालयात मिळणारा सातबारा, ८ अ उतारा तुम्हाला आता महा-ई-सेवा, सेतू, तसेच आपले सरकार केंद्रांमध्येही मिळणार आहे. तेही केवळ २५…

गव्हासह पीठाच्या वाढत्या दराला लागणार ब्रेक, गृहिणींना मिळणार ‘भारत आटा’

सततच्या महागाईने सामान्य जनता होरपळून निघत आहे. अनेक दरात वाढ झाल्याने आर्थिक टंचाईचा सामना हा करावा लागत आहे. सर्वसामान्यांना महागाईचा…

सोलापूर जिल्यातील शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे जाणार पाणी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय या भागांना होणार लाभ

केंद्र सरकार अनेक नवनवीन योजना सतत आखत असतात. त्याचा लाभ सर्व लोकांना हा होतच असतो. शेतकऱ्यांसाठी अनेक समस्या या येतच…

भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ! लसूण 300 रुपये किलो तर आले………

सद्या महागाईने सर्वचजण खूपच हतबल झाले आहेत. वाढत्या महागाईचा सर्वसामान्य जनतेला खूपच त्रासातून जावे लागते. सध्या भाजीपाल्यांच्या दरात (Vegetable Prices)…