मुंबईतील गेमचेंजर प्रकल्प ! मुंबई ते विरार प्रवास आता सुस्साट होणार
ठाण्यात पहिली मेट्रो धावली आहे. मीरा-भाईंदर येथील मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची आज यशस्वीरित्या चाचणी पार पाडली आहे. पहिला टप्पा…
ठाण्यात पहिली मेट्रो धावली आहे. मीरा-भाईंदर येथील मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची आज यशस्वीरित्या चाचणी पार पाडली आहे. पहिला टप्पा…
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. अनुसुचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश देशाला लाभणार आहेत.…
सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात पार पडतील असं स्पष्ट झालं आहे. पुढील काही महिने हे…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या…
एक अत्यंत महत्वाची बातमी येताना दिसतंय. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे. परीक्षा संपल्या असून…
मिरा-भाईंदरकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा लागलेल्या ‘मिरा-भाईंदर ते दहिसर’ मेट्रोची चाचणी एमएमआरडीएकडून लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली…
पुण्यात एक खळबळजनक घटना घडली होती. पतीनेच पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे, मध्यरात्री दीड वाजताच्या…
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. सीमेवरील घडामोडी आणि…
मुंबईसह ठाण्यातदेखील रहिवाशांची संख्या वाढली आहे. तसंच, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडीदेखील…
मुंबईपासून अवघ्या काही अतंरावर असलेल्या डोंबिवलीमध्ये एक भयानक घटना घडली आहे. डोंबिवलीच्या ठाकुर्ली चोळेगाव परिसरात माहेरी आलेल्या एका विवाहीत महिलेने…