वीज कडाडली नसती तर हत्येचा आरोपी सापडलाच नसता, पुण्यातील प्रकरणाची एकच चर्चा
जोरदार पावसात आंबेगाव बुद्रुक परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटवून मोठ्या शिताफीने भारती विद्यापीठ पोलिसांनी मारेकऱ्याला जेरबंद केले. आरोपीचा सुगावा…
जोरदार पावसात आंबेगाव बुद्रुक परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटवून मोठ्या शिताफीने भारती विद्यापीठ पोलिसांनी मारेकऱ्याला जेरबंद केले. आरोपीचा सुगावा…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) संयुक्त मुख्य परीक्षा 2024 आणि महाजनको (महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी मर्यादित…
रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील अंतिम वर्षातील कृषीदूतांनी भाळवणी (ता. पंढरपूर ) येथे ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम ‘ अंतर्गत शेतीविषयक…
थंडगार वातावरण, धुक्याची चादर, निसर्गरम्य देखावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी गर्दी असलेलं ठिकाण असेल तर तुमची विंटर पिकनिक यशस्वी…
वर्षभरापूर्वी आशा तसेच आरोग्यसेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ४५ दिवस आझाद मैदानावर आंदोलन केले होते. या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे…
मुंबईत मोक्याच्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या बीडीडी (BDD) चाळींचा पुनर्विकास सुरु झाला आणि पाहता पाहता मोठाल्या गगनचुंबी इमारतीसुद्धा उभ्या राहिल्या. आता…
राज्य सरकारचे ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने अंगीकारले आहे. दरवर्षी एसटी महामंडळ पाच हजार नवीन बस खरेदी करणार असून,…
मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई…
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्या सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. निवृत्तीनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवृत्तीचं वय…
प्रस्तावित उत्तन-विरार सागरी सेतू रद्द करत, त्याऐवजी दहिसर-भाईंदर लिंक रोडचा विरारपर्यंत विस्तार करण्याची मागणी केली जात आहे. सागरी सेतूमुळे मासेमारी…