यंदाचं वर्ष ठरलं इस्रोसाठी सर्वात खास! ‘चांद्रयान-3’ ‘आदित्य’सह अनेक मोहिमा ठरल्या यशस्वी

वर्ष आता संपत आलं आहे. भारताने या वर्षामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात कित्येक नवीन विक्रम केले. देशाची अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोसाठी…

2024 साठी बाबा वांगाची ‘ही’ धक्कादायक भविष्यवाणी! व्हाल थक्क

येणाऱ्या काही दिवसात 2023 हा वर्ष देखील संपणार आहे आणि 2024 वर्ष सुरू होणार आहे.सध्या सोशल मीडियावर बल्गेरियाच्या बाबा वंगा…

उत्तरेतील भाजपच्या विजयाने महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चाहूल, काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये जाणार?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवल्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार असून महाविकास आघाडीतील…

केरळ बॉम्बस्फोटात विदेशी विद्यार्थ्यांवर संशय?

केरळमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणा जागी झाली असून राज्यासह देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून विदेशी विद्यार्थ्यांवर तपास…

PM मोदी उद्या महाराष्ट्र-गोवा दौऱ्यावर! करणार ‘या’ प्रकल्पांचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी गे २६ ऑक्टोबर रोजी एक दिवसाच्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदी हे या दौऱ्यात…

भारतात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

समलिंगी विवाहाच्या याचिकेवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. समलिंगी जोडप्यांसाठी विवाह हा मूलभूत आधार म्हणून स्वीकारला जाऊ…

बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली; शेकडो जखमी 

बिहारमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बिहारच्या बक्सरमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट…

नव्याकोऱ्या फ्रिजचा स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू!

घरात भीषण आग लागल्यानं एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती…

ना पंचनामा, ना पोस्टमार्टम; रस्ते अपघातातील मृतदेह थेट नदीत फेकून दिला पोलिसांनी!

 बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये पोलिसांची असंवेदनशीलता दिसून आली आहे. जिल्ह्यातील हाजीपूर मुजफ्फरपूर रोडवर एक अपघात झाला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.…

दिवाळीआधी गरिबांना मोदी सरकारचं ‘गिफ्ट’

केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे. रक्षाबंधन आणि…