टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, रोहित-विराट फ्लॉप ठरल्यानंतर गावस्करांची मोठी भविष्यवाणी !

पर्थ येथे खेळल्या गेलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया तीन वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला 7 विकेट्सच्या फरकाने लाजिरवाणी हार पत्करावी लागली. पावसामुळे…

टीम इंडियाने 136 धावा करूनही ऑस्ट्रेलियाला 131 धावांचं टार्गेट का?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताची निराशाजनक कामगिरी राहिली . रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही फेल गेले. इतकंच काय तर…

शुबमनच्या नेतृत्वात टीम इंडियाची पराभवाने सुरुवात

टीम इंडियाला शुबमन गिल याच्या नेतृत्वातील आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. पर्थमध्ये खेळवण्यात आलेल्या या…

शुबमन कॅप्टन होताच या खेळाडूचं नशिब फळफळलं, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण, टीम इंडियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला रविवार 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा…

ऑस्ट्रेलिया-इंडिया पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार?

भारतीय क्रिकेट चाहत्यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्याची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी संपणार आहे. चाहत्यांनी आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने टी 20i सीरिजचा थरार…

पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू ; क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणाव आणि लष्करी चकमकी सुरू आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने…

BCCI च्या निवड समितीत होणार मोठा बदल, अजित आगरकर यांचा पत्ता कट ?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. रोहित…

वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, टी 20I कॅप्टन आऊट, कॅप्टन कोण ?

टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा कसोटी मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर आता वेस्ट इंडिज बांगलादेश दौऱ्यात वनडे आणि…

भारताला मिळालं कॉमनवेल्थ गेम्स 2030 चं यजमानपद, ‘या’ शहरात होणार आयोजन

भारतातील क्रीडा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताला 2030 मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद मिळालं आहे. भारताचे पररराष्ट्रमंत्री…

विराट कोहलीला बघताच रोहित शर्माकडून सॅल्यूट; टीम बसमध्ये पोहोचताच…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. यासाठी टीम इंडिया काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली.…