पाचवा टी 20I सामना पावसामुळे रद्द, भारताने 2-1 ने मालिका जिंकली, कांगारुंचा अचूक हिशोब

अखेर ज्याची भीती होती तसंच घडलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20I सामना हा पावसामुळे…

AUS vs IND 5Th T20i : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, ऑस्ट्रेलिया रोखणार का?

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आणि टी 20i मालिकेतील पाचवा तसेच अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांची एकदिवसीय…

IND vs AUS 4th T20I: कॅप्टन सूर्या चौथ्या सामन्यातून उपकर्णधार शुबमन गिलचा पत्ता कापणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी 20i सामना हा आज होणार आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत…

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? कोणाला संधी, कोणाला डच्चू?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील भारतीय तिसरी मालिका दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन मालिकांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी…

हरमनप्रीत कौरने आता कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा; WC जिंकल्यानंतर दिग्गज खेळाडूची मागणी

भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडावं अशी मागणी करण्यात आली आहे. माजी कर्णधार शांथा रंगास्वामी…

कॅप्टन हरमनप्रीत कौर फायनलआधी भावूक, टीम इंडियाला उद्देशून काय म्हणाली ?

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 फायनलसाठी आता अवघे काही तास बाकी आहेत. या महामुकाबल्यात चमचमत्या ट्रॉफीसाठी टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं…

श्रेयस अय्यरबद्दल अखेर ती चांगली बातमी आली, बीसीसीआयकडून महत्वाची अपडेट

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार श्रेयस अय्यरवर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये उपचार सुरु आहेत. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसऱ्या वनडे मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियाई विकेटकीपर…

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने जिंकणारे संघ, टीम इंडियाचा कितवा नंबर ?

ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर पहिला टी 20i सामना पावसामुळे रद्द झाला. तर…

अभिषेक-हर्षितने लाज राखली, ऑस्ट्रेलियासमोर 126 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा टी 20i सामना हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला…

जेमी या खेळीनंतर भावूक झाली,टीम इंडिया फायनलमध्ये पोहचताच काय म्हणाली?

भारतीय महिला संघाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने मात करत वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम फेरीत रुबाबात धडक दिली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी…