PM किसान योजनेचा 19 व्या हफ्ता मिळवण्यासाठी ‘या’ 2 गोष्टींची करा पूर्तता

शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.…

Maharashtra Weather : नववर्षात राज्यातील तपमानात होणार मोठे बदल….

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे तपमान पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये थंडी, काही जिल्ह्यांमध्ये दमट हवामान तर काही जिल्ह्यांमध्ये…

महायुतीच्या खातेवाटपानंतर ‘या’ १८ मंत्र्यांनी स्वीकारला नाही पदभार

महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारास आणि खातेवाटपास १५ दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर झाले असले तरी अजूनही १८…

राज्यात सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज दोन जानेवारीपासून तीन दिवस बंद

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे…

आजचे राशीभविष्य : 30 December 2024 : आज सोमवती अमावस्येचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार?

मेष आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कोणताही निर्णय घाईघाईने किंवा भावनेच्या भरात घेऊ नये. नोकरीत…

‘अटक तर सोडाच तुम्ही वाल्मिकी कराड साहेबांना साधी नोटीसही…’, सदावर्तेंचं मोठं वक्तव्य; धस यांना थेट आव्हान

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आज वीस दिवस झाले आहेत,…

जगातील पहिले शाकाहारी शहर, मांसाहार खाणे अन् विकणे ठरले गुन्हे

गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात पलिताना हे शहर आहे. हे लहान शहर जगातील पहिले शाकाहारी शहर आहे. जैन धर्माचे पालन करणाऱ्यांसाठी ही…

मुंबईच्या समुद्रात पुन्हा बोट अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक, मध्यरात्री खोल समुद्रात बचावाचा थरार

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या एका प्रवासी बोटीचा भीषण अपघात झाला होता. भारतीय नौदलच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार…

सलमानने घातलेलं हिरेजडित घड्याळ जगात फक्त 18 लोकांकडेच ;किंमत वाचून धक्का बसेल

बॉलिवूडचा दबंग सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच 27 डिसेंबरला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने त्याचा 59…

कारखानदारांचा ३२०० चाच कित्ता; ऊस उत्पादक अडचणीत

गेल्या काही वर्षापूर्वी कारखानदारांमध्ये दरासाठी स्पर्धा असायची. मात्र या हंगामात कारखानदारांनी ४ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत जादा दर देऊन उत्पादकांची चेष्टा…