निकाल लागला आता पुढे काय ? दहावीनंतरच्या करिअर संधी;

दहावीची परीक्षा पास झाल्यावर विद्यार्थ्यांसमोर अनेक करिअरचे पर्याय उभे राहतात. कोणता मार्ग निवडायचा हे विद्यार्थ्यांची आवड, कौशल्ये आणि ध्येय यावर…

‘मला नाही वाटत विराट आणि रोहित…’; गावसकरांचं रोखठोक भाकित

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मासंदर्भात सूचक विधान केलं आहे. दोन आठवड्यांमध्ये या दोन दिग्गज…

काळे तीळ, की पांढरे? तुमच्या आरोग्यासाठी ‘हे’ तिळ ठरू शकतात अमृतासमान !

तीळ हा आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे. लाडू, चिक्की, किंवा भाजी-आमटीला खमंगपणा आणण्यासाठी आपण तिळाचा वापर करतो. पण…

पाकिस्तानचा मित्र तुर्कस्तानसोबत भारताचं युद्ध झालं तर काय होईल ?

भारत पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी करण्याचा निर्णय झाला असला तरी या दोन्ही देशांमधील वाद अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर जगभरात…

अमरावतीचे बी. आर. गवई बनले देशाचे ५२ वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. अनुसुचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश देशाला लाभणार आहेत.…

आजचे राशीभविष्य 14 May 2025 : आज प्रमोशन होण्याचे संकेत, कोणाच्या राशीत कसला लाभ ? वाचा भविष्य

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनिकरणावर अजित पवार पहिल्यांदाच बोलले

सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात पार पडतील असं स्पष्ट झालं आहे. पुढील काही महिने हे…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या…

रोज सकाळी खा फक्त 4 तुळशीची पाने, तुम्हाला होतील खूप फायदे

तुळशीच्या पानांपासून ते लाकूड आणि मुळांपर्यंत ते उपयुक्त आहे. तुळशीला धार्मिक महत्त्व देखील आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही तुळशीमध्ये औषधी गुणधर्म…

ज्या दिग्गजाने टीममधून काढण्याची केलेली मागणी, तोच निवृत्तीनंतर बोलला, ‘विराट मॉर्डन क्रिकेटचा ब्रँड’

विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ७ मे रोहित शर्माने निवृत्ती घेतली होती.…