राज्यातून मान्सूनने पूर्ण माघार घेतली असली तर काही ठिकाणी अजूनही (Maharashtra Rain) पाऊस सुरुच आहे. आणखी काही दिवस पावसाचा मु्क्काम राहिल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा (Mumbai Rains) यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, पालघर, दक्षिण कोकण भागालाही यलो अलर्ट आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार आणि रविवारी मंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल. तसेच ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Related Posts
येत्या एक-दोन दिवसात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या निवडणुका जाहीर करू शकतो. दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीची…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde In Kolhapur) उद्याचा (25 जून) कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. कोल्हापुरातील श्वाश्वत परिषदेला…
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! सोन्याची चमक झाली कमी! किती रुपयांनी झालं स्वस्त
रोजच्या जीवनात आपणाला चढ उतार हे पहायला मिळतात. सोन्याचे दरात बदल हे सतत होतच राहतात. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची…