शिवसेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतर त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यावरही झाला होता. जिल्ह्यातील राजकारणातील विद्यमान आमदार, खासदार हे महायुतीत सहभागी झाल्यानंतर महाविकास आघाडीला भगदाड पडले होते.
अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना झाली. या दिवशी गावोगावी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते. प्रत्येक जण हा रामांच्या जयघोषात अगदी…
“काल नांदेडवरुन निघालो, सोलापुरात पोहोचलो. नांदेडपासून सोलापुरपर्यंत अनेक कार्यक्रम, मेळावे झाले. सोलापुरच म्हणालं, तर दक्षिण सोलापुरची तयारी पक्की आहे. दक्षिण…