मुख्यमंत्री फडणवीसांकडे सांगली जागा वाटपाचा निर्णय ; आज मुंबईत होणार बैठक

सांगलीत झालेल्या बैठकांमध्ये भाजप नेत्यांचे जागा बाटून घेण्यावरून एकमत होत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

कोल्हापूर ते संभाजीनगर, आमदार-खासदारांची मुलांसाठी तगडी फिल्डिंग, कोणाकोणाची नावं चर्चेत?

आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. कोल्हापूर आणि छत्रपती…

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुढील सामना केव्हा? जाणून घ्या तारीख

बीसीसीआयच्या आदेशानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी अनेक वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कमबॅक केलं. रोहित आणि विराट…

New Bajaj Pulsar 150 लॉन्च, फीचर्स, किंमत जाणून घ्या

बजाज ऑटोने आपली लोकप्रिय पल्सर 150 बाईक नवीन स्टाईलमध्ये लाँच केली आहे. या अपडेटेड मॉडेलमध्ये आता नवीन एलईडी हेडलाइट्स आणि…

चालकाची एक डुलकी, कार कठडा तोडून थेट… कार्यक्रम आटोपून घरी निघालेल्या 4 महिलांवर काळाचा घाला

राज्यात एकीकडे ख्रिसमसचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील…

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का, मोठी बातमी समोर

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका…

सांगोल्यात मोबाईल शॉपीवर मोठी चोरी; ३.८८ लाखांचा मुद्देमाल गायब

अज्ञात चोरट्यांने मोबाईल शॉपी दुकानचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील ३ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे मोबाईल संच चोरून…

वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत

हाता-पायातील स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदनेसह गोळे ( क्रॅम्प ) येण्याचे प्रमाण आजकल वाढले आहे. बदलती लाईफस्टाईल, चुकीचा आहार, एका ठिकाणी…

14 दिवस अक्रोड खाल्ल्यामुळे शरीरामध्ये दिसतील ‘हे’ सकारात्मक बदल.. एकदा नक्की ट्राय करा

ड्रायफ्रूट्स म्हणजेच सुका मेवा हा पोषक तत्वांचा एक नैसर्गिक खजिना आहे, जो आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा, जीवनसत्त्वे आणि खनिजे…

Team India : रोहित-विराटसह टीम इंडियाच्या 10 खेळाडूंचा क्रिकेटला अलविदा, 2025 मध्ये कोण कोण निवृत्त?

टीम इंडियासाठी 2025 हे वर्ष अनेक अर्थाने खास ठरलं. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2013 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी…