समुद्रात युद्धनौकेसह हजारो सैनिक, लढाऊ विमानं सज्ज; अमेरिका कोणावर हल्ला करण्याच्या तयारीत ?

अमेरिका हा आर्थिक महासत्ता असणारा देश सध्या कैक कारणांनी चर्चेत असून, सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या देशाचं नाव एका अतिशय…

शुबमनविरोधात सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल

टीम इंडियाचा वनडे कॅप्टन पहिल्याच मालिकेत दुर्देवी ठरला आहे. शुबमन गिल याच्याविरोधात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला…

एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, महायुतीत नेमकं काय घडतंय ?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मध्यरात्री दिल्ली जवळ केली. त्यांच्या या अचानक दिल्ली दौऱ्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे…

Today 25 October 2025 : भावंडांमधील वाद आज सुटणार का ? वाचा तुमचं भविष्य

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

आयुष्यातील मोठ्या गोष्टीचा प्राजक्ता माळीकडून मोठा खुलासा

मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे…

वायू प्रदूषणामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम

आजच्या जीवनशैलीचा परिणाम फक्त महिलांच्या आरोग्यावर नाही तर, पुरुषांच्या देखील आरोग्यावर होत आहे. फास्ट फूट, अवेळी जेवण, ऑफिस, तणाव… इत्यादी…

सातारा डॉक्टर प्रकरणात मोठा ट्विस्ट, कुटुंबीयांच्या दाव्याने खळबळ!

साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल आहे. या डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर एक संदेश लिहिला…

मिनी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स चार खेळाडूंना करणार बाहेर

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्वच संघांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मिनी लिलावापूर्वी कोणते प्लेयर्स ठेवायचे आणि कोणते काढायचे यावर खलबतं सुरु…

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा

राज्य सरकार विविध योजना राबवत आहे, लाडकी बहीण योजना, महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये एसटी बसने प्रवासाची सुविधा, यासोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक…

महाराष्ट्रातील ‘या’ शहराचं नाव बदलणार, केंद्र सरकारने दिली मंजुरी

सांगलीच्या इस्लामपूर शहराचं अखेर नामकरण कऱण्यात आलं आहे. आता इस्लामपूर हे शहर ईश्वरपूर नावाने ओळखलं जाणार आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर…