शाळेची वेळ बदलली; आता ‘या’ वेळेत भरणार मुलांची शाळा!

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली. लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यापाल रमेश बैस…

बीएडचा त्रास संपला! बारावीनंतर तुम्ही होऊ शकता शिक्षक

अध्यापन क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी बीएडची वेगळी पात्रता आवश्यक नाही.…

कोल्हापूर बोर्डाच्या विभागीय सचिवपदी सुभाष चौगुले यांची नियुक्ती!

कोल्हापूर बोर्डाच्या विभागीय सचिव पदी सुभाष चौगुले यांची नियुक्ती झाली असून आज (१८ डिसेंबर) रोजीपदभार स्वीकारणार आहेत. सुभाष चौगुले हे…

शाळांच्या पटसंख्येबाबतच्या प्रस्तावाचा फेर विचार करा आ. सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

राज्यातील ग्रामीण भागातील तसेच दुर्गम भागात सुरु करण्यात आलेल्या आणि २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १४ हजार ७८३ शाळांचे समूह…

आता पास व्हावंचं लागेल! पाचवीसाठी आणि आठवीसाठी एवढे गुण गरजेचेच! परीक्षांचं नेमकं स्वरुप काय?

आता इयत्ता पाचवी (5th Standard) आणि इयत्ता आठवीच्या (8th Standarad) वर्गांमधल्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी पाचवी आणि वार्षिक…

विधानभवनावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा धडकणार, पण मागण्या काय?

नागपूरच्या विधानभवनावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा मोर्चा आज धडकला. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी अंगणवाडीमधील हजारांवर अंगणवाडी सेविका,…

लेक जन्माला येताच ‘लखपती’ करणारी ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ माहीत आहे का? योजनेचा असा घ्या लाभ!

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार चालवत आहे आणि अनेक…

‘पीएचडी’वरील विधानावर अजितदादांचं एक पाऊल मागे! केली दिलगिरी व्यक्त

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी मराठा विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी जी फेलोशिप दिली…

या विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय! शासन देणार 60000 रुपये

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. सरकार इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश…

कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी एकत्र येत अजित पवारांच्या वक्तव्याचा केला निषेध! 

पीएच.डीधारक विद्यार्थ्यांवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते काय दिवे लावणार? अशी टीका केल्यानंतर आता त्याचे पडसाद राज्यभर उमटत असून…