देशात दोन लाख नव्या प्राथमिक कृषी पतसंस्था

‘सहकार से समृद्धी’ या आधारे ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था…

17 कोटींची शाळा, वर्षाच्या आतच पितळ उघडं, नवी मुंबईत स्लॅब पडून शिक्षिकेला दुखापत

वर्गात शिक्षिका शिकवित असताना इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर वरून कोसळल्याचा धक्कादायक प्रकार नेरुळमधील महापालिकेच्या शाळेत घडला. नेरुळ सेक्टर ३० मधील भूखंड…

सोनं झालं स्वस्त; चांदीची चमकही फिकीच; पाहा आजचा भाव

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळले आहेत.…

संत ज्ञानेश्वर महाराज अन् संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम होतो. संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्यांचं मनोमिलन होतं. तिथून पुण्यात…

नदीचं पाणी शहरात घुसलं, रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस

कोकणातील रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खेड आणि नागोठणे या शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण…

लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात, बँकेच्या गेटवर वधूपित्याने घेतला गळफास

बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात धक्कादायक प्रकार समोर आला. ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला (Bank Gate) गळफास…

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो अंबरनाथला जोडणार

ठाणे-भिवंडी-कल्याण (Thane-Bhiwandi-Kalyan) मेट्रो ५ प्रकल्पांचा विस्तार करून ही मेट्रो अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान उभारण्यात येणाऱ्या चिखलोली स्थानकाशी जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात…

शाळांमध्ये तिसरी भाषा हिंदीच राहणार ?

शालेय अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून हिंदी (Hindi) समाविष्ट करण्याच्या निर्णयावरुन राज्यात राजकारण पेटले होते. त्यानंतर आज हिंदी भाषेसंदर्भात नवीन जीआर…

मृत्यूनंतर इतरांना जीवनदान देणारं गाव

रक्तदान हे श्रेष्ठदान असं आपण नेहमी म्हणतो, पण रक्तदानाइतकंच महत्त्वाचं दान आहे ते म्हणजे अवयवदान. लातूरच्या आनंदवाडी गावाने मिळून अवयवदानाची…

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! विक्रोळी उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, वाहनचालकांची गैरसोय होऊ…