ग्रामपंचायती होणार डिजिटल महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य.

शासनाने ग्रामपंचायती डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतींचा कारभार आता ऑनलाइन प्रणालीद्वारे सुरू आहे. त्यामुळे मुंबईत बसूनही ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करणे…

ऑटो टॅक्सी बस ट्रक ट्रान्सपोर्ट तीव्र आंदोलनच इशारा.

पुणे-हिट अँड रन प्रकरणी दिल्ली पंजाब बिहार उत्तर प्रदेश मध्यप्रदेश सह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय झाला असून, महाराष्ट्रामध्ये…

राज्यात पुन्हा पाऊस अन् थंडी….

राज्यात पुन्हा पावसाचे  संकट आहे. पुढील तीन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक आणि किरकोळ पाऊस…

शिवरायांची वाघनखं आता एप्रिल-मे मध्ये येणार महाराष्ट्रात

 शिवरायांनी ज्या वाघनखांच्या साहाय्याने स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध केला. ती वाघनखं आता महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. एप्रिल किंवा मे…

कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासात तब्बल इतक्या रुग्णांची वाढ

महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 146 नवे कोरोनाबाधित…

राज्यात आज उद्या होणार पाऊस!

राज्यातील काही भागात नवीन वर्षात पहिला पाऊस  पडला. हिवाळा सुरु असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.…

महाराष्ट्रातील या भागात पुढील दोन दिवस पावसाची हजेरी

कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये शुक्रवार आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.…

तुम्हीही कोरोना पॉझिटीव्ह आहात…. तर टास्क फोर्सचा मोठा निर्णय

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केलीये. तसेच याबाब मोठा निर्णय घेतला आहे.…

खानापुरात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र! वैभव पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे…