मुंबईच्या माजी महापौरांचा ठाकरेंना रामराम

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलटफेर होताना दिसत असून कोण कधी कुठल्या पक्षात प्रवेश करेल, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. शिवसेनेकडून…

जम्मू-कश्मीरच्या लोकांशी दृढ बंध, एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी काल (२६ एप्रिल) मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र…

एकही पाकिस्तानी राज्यात राहू नये; अमित शहांची मुख्यमंत्र्यांना सूचना

भारत सोडून जाण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीनंतर आपापल्या राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही याकडे काटेकोर लक्ष द्या, अशी सूचना केंद्रीय…

अमित शहांचे सगळ्या CMना फोन; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानशी संबंधित सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं…

Pahalgam चा बदला! ‘त्या’ दहशतवाद्याचं काश्मीरमधलं घरच उडवलं; पोलीस म्हणाले……

काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून…

मोदींच्या इश्याराने पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला !

काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीय पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. यानंतर केंद्र सरकारने गंभीर पावले उचलत पाकिस्तानची चहुबाजूंनी…

दहशतवादी हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा श्रेयवादाचा प्रयत्न, अमित शाहांनी त्यांना समज द्यावी : संजय राऊत

गिरीश महाजन यांना सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी पाठवलं असेल तर दुसरं तिकडे कोणी जायची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमधील वाद दाखवत आहात.…

Pahalgam Terror Attack : बाबत मोठी बातमी दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी (terrorist) हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून कमांड मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.…

ठाकरे बंधूंच्या युतीसाठी बॅनरबाजी ‘मराठी माणूस वाट पाहत आहे..लवकर एकत्र या’

मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री परिसरात नुकतेच एक लक्षवेधी दृश्य दिसून आले ठाकरे बंधूंना (brothers) एकत्र येण्याचे आवाहन करणारी बॅनरबाजी. ‘मराठी…

महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी सक्तीची, सरकारी निर्णयावरुन वादंग, मात्र फडणवीसांनी सांगितलं कारण

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसोबतच राज्य अभ्यासक्रम आराखडा नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करताना पहिलीपासूनच हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाचे राज्याच्या…