आमदार जयंत पाटील पक्षातीलच नेत्यांना नकोसे? शरद पवारांसमोरच कोंडी?

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.…

मोठी बातमी : 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गट आणि मविआला धक्का, हायकोर्टाने याचिका फेटाळली!

राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. कैबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.…

Uddhav Thackrey : महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांचा स्वबळाचा नारा, ‘तो’ अहवाल महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता महायुतीच सरकार स्थापन झालंय. मंत्रीमंडळ विस्तारही झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला.…

खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण निश्चित बदलेल ; आमदार गोपीचंद पडळकर

आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, महादेव पाटील, साहेबराव पावणे, जयवंत सरगर, यु.टी…

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना आपल्या पक्षाकडे वळवण्याची जबाबदारी  सुनील तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनील तटकरे…

आमदार जयंत पाटलांचा पत्ता कट होणार का? ९ जानेवारीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा

२०२४ यावर्षी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत आपणाला राजकीय उलथापालथ पहायला मिळाली. अनेक राजकीय समीकरणे देखील बदलली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी…

नव्या वर्षात राजकीय उलथपालथीने नवी समीकरणे जुळणार कि पुन्हा नवी समीकरणे निर्माण होणार? 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे आपणाला पहायला मिळाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय उलथा पालथं झाल्याचे चित्र…

इचलकरंजीत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार राजकीय उलथा पालथ……

दिवसेंदिवस राजकारणामध्ये अनेक चढ उतार हे होत असल्याचे चित्र सगळीकडेच पाहायला मिळत आहेतच. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला…

महायुतीच्या खातेवाटपानंतर ‘या’ १८ मंत्र्यांनी स्वीकारला नाही पदभार

महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारास आणि खातेवाटपास १५ दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर झाले असले तरी अजूनही १८…

‘अटक तर सोडाच तुम्ही वाल्मिकी कराड साहेबांना साधी नोटीसही…’, सदावर्तेंचं मोठं वक्तव्य; धस यांना थेट आव्हान

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आज वीस दिवस झाले आहेत,…