शुभांशु शुक्लावर 548 कोटींचा खर्च ! भारताने पहिल्या अंतराळवीरासाठी किती खर्च केला होता?

भारताचा दुसरा अंतराळवीर होण्याच्या दृष्टीने शुभांशु शुक्ला (Shubanshu Shukla) यांची ऐतिहासिक झेप काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. बुधवारी सायंकाळी ५.३०…

भारतातील कोट्यवधी UPI यूजर्ससाठी महत्वाची अपडेट

युनिफाइड इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) हे पेमेंट व्यवहारांचे एक प्रमुख माध्यम बनलंय. लोक मोठ्या प्रमाणात यूपीआयचा वापर करतात. आजकाल बहुतांश…

उंच चिनाब पूल ‘हवेत’ही प्रसिद्ध ! विमानाने जाताना वैमानिकाची खास घोषणा

श्रीनगरला विमानाने जाताना वैमानिक चिनाब रेल्वे पूल दिसताच आवर्जून त्याची घोषणा करतो आणि विमानातील प्रवासी या पुलाचे फोटो काढण्यासाठी विमानाच्या…

चिनाब पूलाच्या निर्मितीमुळे पाकिस्तानसह चीन चिंतेच्या गर्द खाईत

जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब ब्रीज सध्या त्याच्या डिझाइन आणि तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगात चर्चेचा विषय आहे. चिनाब…

अयोध्या राम मंदिरात किती आणि कुठे कुठे सोनं वापरण्यात आलं ?

उत्तर प्रदेशधील अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीमध्ये किती सोनं वापरलं आहे याची माहिती समोर आली असून या सोन्याची एकूण किंमत किती…

जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा

काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आज (6 जून) कटरा स्टेशनवरून धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते कटरा येथे…

लोनचा EMI कमी होणार; RBI कडून सलग तिसऱ्यांदा दिलासा

भारतीय रिझर्व्ह बँकने आज सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयच्या (RBI) पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा…

लडाखमध्ये स्थानिकांना प्राधान्य ; नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण

केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या लडाखसाठी केंद्र सरकारने नव्या आरक्षण व अधिवास धोरणाची मंगळवारी घोषणा केली. सरकारने विविध अधिसूचनांद्वारे हे धोरण जाहीर…

ईशान्य भारतात पर्ज्यन्य ; अरुणाचल ९ , तर आसाममध्ये ५ जणांचा मृत्यू , भुसखलनाचीही आपत्ती

ईशान्य भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अरुणाचल प्रदेशात…

संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा, INS विक्रांतवरुन ठणकावलं

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमारेषेवर सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धविराम झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…