सचिन तेंडुलकरचा मुलगा देवदर्शनासाठी कोल्हापुरात….

तेंडुलकर कुटुंब आणि कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचं एक वेगळंच नातं आहे. मुळात तेंडुलकर कुटुंबियांची नृसिंहवाडीतील श्री दत्त महाराजांवर प्रचंड श्रद्धा आहे.…

सिंहगडावर जाणारा रस्ता 23 मे पर्यंत बंद…

सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत (23 मे पर्यंत) दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर कोणतेही…

राज्यात मतदानाची निराशाजनक टक्केवारी!

पाचव्या टप्प्यातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 49 लोकसभा मतदारसंघात मतदानाचा घटता कल कायम राहिला आहे. महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचं मतदान…

मोठी बातमी : बीड आणि बारामतीत बोगस मतदान…

राज्यात लोकसभा निवडणुकीचे चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज पाचव्या टप्प्यांचे  मतदान पार पडत आहे.  या वेळी पैसे वाटल्याचे आणि…

ईव्हीएम बंद पडल्यानं ‘भावोजी’ संतापले…

पवई हिरानंदानी भागात अजूनही राडा सुरूच आहे. पवई हिरानंदानी भागात दोन तासांपासून मतदान खोळंबलं होतं. बंद पडलेलं मतदान यंत्र बदलूनही…

 मोठी बातमी, बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार!

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता…

भांडुपमध्ये ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते ताब्यात….

मुंबईच्या   भांडुपमध्ये  ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. डमी मशिनचं प्रात्याक्षिक दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.  कार्यकर्त्यांना…

उद्योजक अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत…

लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान सुरु झाले. मतदानासाठी सकाळापासून सर्वसामान्य मतदारांनी रांगा लागल्या. त्याच्याप्रमाणे बॉलीवूडमधील कलाकार,…

छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईसह महाराष्ट्रात, देशात आज पाचव्या टप्प्याच मतदान होत आहे. या मतदानाआधी छत्रपती संभाजीराजे यांनी एक अत्यंत महत्त्वाच विधान…