राज्यातील एसटीच्या ३५ आगारातील वाहतूक ठप्प! प्रवाशांचे हाल……

सातवा वेतन अयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवार सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील एसटीचे ३५…

उद्यापासून लालपरी थांबणार? प्रवाशांचे होणार हाल! वाचा सविस्तर…..

एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एसटी महामंडळातील अनेक कर्मचारी संघटनांनी…

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिकने दिली मोठी अपडेट; ‘भूलभुलैया ३’ दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला!

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘भूलभुलैया २’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. अशातच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीदेखील घोषणा झाली असून…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारपासून तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांसाठी राहणार उपस्थित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर असून अनेक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. सोमवार २…

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही, नेमकं कसं तपासायचं?

सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 14 ऑगस्ट 2024 पासून लाभ…

Weather Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर पाऊस, तब्बल 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा आणि…

Retirement: चेन्नई सुपर किंग्सच्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा

क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टी 20 क्रिकेट इतिहासातील यशस्वी ऑलराउंडरपैकी एक आणि महेंद्रसिंह धोनी याचा विश्वासू…

शरद पवारांचा उद्यापासून चार दिवस कोल्हापुरात मुक्काम; विधानसभेच्या तोंडावर जोडण्या लावणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar In Kolhapur) उद्यापासून (2 सप्टेंबर) तब्बल…

आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार…..

गेली काही दिवस विश्रांती वर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची…

तयारीला लागा…..राज्यात पुन्हा होणार पोलीस भरती! भरली जाणार एवढी पदे

दहावी बारावी झाल्यानंतर अनेक मुलांना तसेच अनेक मुलं आणि मुली पोलीस होण्याचे स्वप्न पाहतात. यासाठी त्यांना पोलीस भरतीची परीक्षा द्यावी…