महाराष्ट्रावर शोककळा! बस दुर्घटनेत जळगावातील 27 जणांचा मृत्यू……..

नेपाळमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस एका नदीपात्रात कोसळली. या अपघातात आतापर्यंत 27 जणांचा…

एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला गंभीर इशारा!अन्यथा गणेशोत्सव काळात……

येत्या ०३ सप्टेंबरपासून म्हणजेच गणेशोत्सव काळात एसटी कर्मचारी मोठं आंदोलन (ST Workers Strike) करण्याच्या तयारीत आहेत. राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन…

महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळली….

नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात बस नदीत कोसळली आहे. महाराष्ट्रातील प्रवासीसुद्धा या बसमध्ये होते. ही बस मर्स्यांगडी नदीत पडली आहे.…

‘बिग बॉस मराठी 5’ने तोडले आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड!छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन नव्या ढंगात आणि नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिझनने अल्पावधीतच रेकॉर्ड…

हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला प्रतिसाद, शाळा, दुकाने, बंद; रस्त्यावर मात्र वर्दळ

बांगलादेशातील हिंदुवर होणारा अन्याय आणि रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला सकाळच्या टप्प्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.दुकानदारांनी…

कोल्हापुरात भाजपला धक्का! अखेर समरजित घाटगे तुतारी हाती घेणार

शाहू समुहाचे नेते समरजीत घाटगे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. कागलमध्ये आज, शुक्रवारी…

एक सप्टेंबरपासून हे ॲप्स होणार बंद!

गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे ज्याच्या मदतीने लोकांचे काम सोपे होते. पण आता गुगल 1 सप्टेंबरपासून आपल्या…

ठरलं! चिंचपोकळी ‘चिंतामणी’ बाप्पाच्या आगमनाची तारीख जाहीर….

 जसजसा सप्टेंबर महिना जवळ येऊ लागला आहे गणरायाच्या आगमनाची आतुरता वाढत चालली आहे. यामध्येच मुंबईतील लालबाग परिसरातील चिंचपोकळीच्या गणपतीच्या आगमनाची आतुरता…

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या! आरोपी निघाला घरातलाच…..

बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिये गावामधे दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली…

राज्यात उद्यापासून धुवाधार पावसाला सुरुवात! या जिल्ह्यांना…..

उत्तर बांगला देशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये पुढील २ दिवसांत जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच…