निक्की-अरबाजचं ब्रेकअप? नातं संपलं ; इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत म्हणाली, प्रेमासाठी तो तयार नाही……

‘बिग बॉस मराठी 5’ हे पर्व खूप गाजलं. यातील सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे. त्यात…

नव्या सरकारचा महाशपथविधी सोहळा! लाडक्या बहिणींना रेड कार्पेट, 22 राज्यांचे येणार मुख्यमंत्री, असा होणार सोहळा

विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीनं राज्यात तब्बल 230 जागा जिंकल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का…

सर्वसामान्यांना दिलासा ! दिवाळीत महाग झालेला किराणा झाला स्वस्त..

ऐन सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलासह इतर वस्तूचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले होते. मात्र आता दिवाळीत महाग झालेला किराणा काहीसा…

Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान घटल्यानं चांगलाच गारठा वाढला होता. पण आता गारठा कमी होणार असून राज्यात पावसाची शक्यता निर्माण…

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये…

RCB Captain : विराटने कर्णधार पदासाठी नकार दिल्यास, कोण असणार RCBचा कर्णधार?

आयपीएल 2025चा मेगा लिलाव नुकताच पार पडला. दरम्यान सर्व संघांनी त्यांना हवे असतील ते खेळाडू आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. तत्पूर्वी…

IPL 2025 Date Announced: 2025 मध्ये कधी सुरू होणार सर्वात मोठी लीग? आयपीएलच्या पुढील 3 सीझनची तारीख आली समोर

आयपीएल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IPL 2025 ची उत्कंठा कधी सुरू होईल याची तारीख उघड झाली आहे. वास्तविक, आयपीएलच्या…

अर्जुन सोबत ब्रेकअप होताच मलायकाची सलमान खानच्या कुटुंबात एन्ट्री! चर्चांना उधाण

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका, अभिनेता अर्जुन कपूर…

महागाईचा कहर! साबणाच्या दरात तब्बल 7 ते 8 टक्क्यांनी वाढ, कारण…

रोजच्या वापरातील वस्तूंचे दर वाढले की त्याचा थेट सर्वसामान्यांना फटका बसतो. कारण, हे रोजच्या जीवनाशी निगडीत असतं आणि त्यावरच आपला…

Maharashtra Rain : थंडी गायब, ३ दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ११ जिल्ह्यांना अलर्ट

फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली असून पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झालेय. राज्यात पुढील…