उद्या होणार बागणीतील नागोबा मंदिराचा कलशारोहण

वाळवा तालुक्यातील बागणी येथील श्री नागोबा मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना, कलशारोहण व वास्तुशांती सोहळा बुधवार दि. २५ रोजी सकाळी १० ते…

मंगळवेढा तालुक्यातील २२ वर्षीय विवाहितेने डाळिंब बागेतील तणनाशक मारण्याचे औषध पिवून केली आत्महत्या

मंगळवेढा तालुक्यातील शिवनगीतील २२ वर्षीय विवाहितेने डाळिंब बागेतील तणनाशक मारण्याचे औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या घटनेची मंगळवेढा…

४ महिन्याने सापडला अकीवाट कृष्णा नदीत वाहून गेलेल्या इकबाल बैरागदार यांचा मृतदेह

अकीवाट (ता. शिरोळ) येथील ऑगस्ट महिन्यातील महापुरात ट्रॅक्टर अपघातात वाहून गेलेले इकबाल बाबासो बैरागदार (वय 56) यांचा मृतदेह कर्नाटकातील इंगळी…

हातकणंगले तालुक्यातील किणीत सुरू झाला दुसरा सौरऊर्जा प्रकल्प….

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील…

सोलापूरचा थरकाप उडवणारा मर्डर, शेतातल्या शौचालयात पुरलं……

मालकाचं अपहरण करून त्याची हत्या केली आणि मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. सालगड्याने सोन्याच्या लोभासाठी ही…

सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी

नाताळच्या निमित्ताने सलग सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.पहाटेपासून…

कमी वेळेत जास्त उत्पादन देणारे पीक! लागवड करा आणि मिळवा लाखोंचे उत्पादन….

मित्रांनो कलिंगड हे कमी वेळेत जास्त उत्पादन देणारे पीक आहे. आज आपण कलिंगड लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती सविस्तर जाणून…

पोलिसांना वाळू गाडीची टीप का दिली म्हणून चौघांकडून एकास मारहाण, फिर्याद दाखल

अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. खून, मारामारी तसेच अनेक फ्रॉडच्या घटना घडत असतानाचे चित्र दिसतच…

सांगोल्यातील शेतकऱ्यांचे रखडले 12 कोटी 22 लाख रुपयांचे अनुदान ! अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकरी

कृषी क्षेत्राचा विकास होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फळबाग लागवड,…

प्रत्येक मराठ्यांच्या मनातील मराठा भवन उभारणीसाठी येत्या वर्षात पाठपुरावा करण्याचा मराठा महासंघाचा निर्धार

हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा मान असणाऱ्या कोल्हापूरमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त मराठा समाज असूनही हक्काचे भवन नाही ही उणीव भरून काढण्यासाठी…