मळीमिश्रित पाणी ओढ्यात सोडल्याने लाखो मासे मृत, कठोर कारवाई करण्याची मागणी…..

सध्या अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची खूपच हेळसांड होते. पाण्याची तीव्र टंचाई जाणवते अपुरा पुरवठा, लागणारी गळती तसेच मैलायुक्त पाणी यामुळे…

इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील यांनी स्वीकारला पदभार

इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पदाचा खो खो चांगलाच रंगला आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आज सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांनी…

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कार

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात सध्या अनेक विकासकामांचा धडाका सुरु आहे. तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न देखील सुरु…

अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ आणि सलमान खानच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित! चाहत्यांचा आनंद…..

हाऊसफुल या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, हाऊसफुल 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून…

हातकणंगले व शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन……

सध्या पाण्याची टंचाई अनेक भागात आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. जसजसा उन्हाळा जवळ येत आहे तसतशी पाण्याच्या टंचाईचा सामना…

सांगोला शहर बनले गुटखा विक्रीचे केंद्र, धंदा करणार्‍यांवर पायबंद घालण्याची नागरिकांमधून मागणी

सध्या तर अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु आहेत त्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. याला तरुणाई बळी पडू लागली…

रुकडी ते हातकणंगले दरम्यान कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसला लाग! प्रवाशांच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला….

अलीकडे आग लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. कधी उसाच्या शेतात तर कधी कारखान्याला तर कधी घराला आग…

खानापूर तालुक्यातील कारलगा येथे आगीत होरपळून शेतकर्‍याचा मृत्यू

अलीकडे आग लागण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. कधी उसाच्या शेतात तर कधी कारखान्याला तर कधी घराला आग…

खानापूर तहसीलदारांच्या निलंबनाला स्थगिती, 5 मार्च रोजी होणार पुढील सुनावणी

सध्या अनेक घडामोडीना वेग आलेला आहे. अनेक भागात गुन्हेगारी, अवैद्य धंदे, खून, मारामारी तसेच फसवणूक यामध्ये दिवसागणिक वाढच होऊ लागली…

विट्यातील यंत्रमाग उद्योगातील समस्यांचे निराकरण करण्याचे वस्त्रोद्योग संचालकांचे आश्वासन

प्रत्येक भागात काही ना काही अडचणींचा सामना हा करावाच लागतो. काही वेळा या अडचणी सोडविण्याची मागणी देखील केली जाते पण…