इंगळी गावातील पूरबाधित नागरिकांना समुग्रह अनुदान लवकरात लवकर मिळावे याकरता इंगळी गावचे शिवसेना शहर प्रमुख केशव पाटील व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेत सानुग्रह अनुदान लवकरात लवकर कुटुंबांना मिळावे तसेच सानुग्रह योजनेची बनविताना झालेल्या त्रुटी दूर करून नवीन यादी बनवून सदरील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे नव्याने सुपूर्द कराव्यात याकरिता मा. आ.डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी अप्पर तहसीलदार, मंडल अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांना सूचना दिलेल्या आहेत.
Related Posts
सदाभाऊ खोत मेळाव्यात बोलताना …..
महाभारतामध्ये एकलव्याने एक अंगठा दिला होता, परंतू, देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्त्वासाठी सदाभाऊ खोत दोन अंगठे देखील द्यायला तयार असल्याचे वक्तव्य…
पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी नदीत उतरून आंदोलन!
रूकडी गावास पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा होतो. पण गेली दहा दिवस पंचगंगा नदी अती प्रदूषणे ग्रासली आहे. दि 22 फ्रेबुवारी…
हातकणंगले तालुक्यातील ग्रामस्थांची कोंडी…..
रेंदाळ येथील तिघांनी रांगोळी येथील ही जमीन खरेदी केली असून त्यानंतर या रस्त्यावर तारांचे कुंपण घातले आहे. पुराच्या काळात गावातून…