राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पोसेवाडी येथे भगीरथ योजनेचा डीपी बसविण्यात आलेला आहे. अनेक वर्षांपासून गावात लाईटमुळे पाणीपुरवठ्यात सतत अडथळा निर्माण होत होता. ही बाब ॲड. वैभव पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना भगीरथ योजनेत घालून नवीन डीपी मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळे आता पोसेवाडी गावातील पाणीपुरवठा 24 तास सुरू झालेला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना सुद्धा याचा लाभ झालेला आहे.
Related Posts
आता यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडवणार ; चंद्रकांत पाटील
राज्यात १२ लाख ७० हजार यंत्रमाग आहेत. रोजगार निर्मितीमध्ये यंत्रमाग धारकांचे मोठे योगदान आहे. त्यांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत. वस्त्रोद्योग उद्योगाचा…
समीर तांबोळी यांचा जामीन अर्ज फेटाळून
७/१२ सदरी झालेल्या नोंदी, कर्ज प्रकरणाच्या नोंदी व अर्जदार समीर ईलाही तांबोळी यांनी केलेल्या खरेदीपत्राचा दस्तऐवज या सर्व बाबी विचारात…
खानापूर – आटपाडीमध्ये भाजप, शिंदे गटातच जुंपली! निवडणुक ठरणार लक्षवेधी
लोकसभा निवडणुकीचे रणांगण अद्याप सुरू झालेले नसताना खानापूर-आटपाडीमध्ये मात्र विधानसभेसाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू असून राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील घटक पक्षामध्येच…