मंगळवेढ्यातील ‘या’ गावांचा बहिष्कार

मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांनी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकने व व लोकसभा आचारसंहिता पूर्वी निर्णय नाही घेतल्यास 24 गावांना कर्नाटकला जोडण्याची मागणी एकमताने 24 गावच्या बैठकीत ठरावने करण्यात आली.

सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजुरी व निधीची तरतूद नाही केली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.