IND vs ZIM : सेमीफायनल प्रवेशासाठी भारताला उद्या झिम्बाब्वे विरुद्ध किती ओव्हरमध्ये किती धावांनी जिंकावं लागेल?

दक्षिण आफ्रिकेकडून मोठा पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचा रनरेट (NRR) -3.800 झाला आहे. भारत ज्या गटात आहे, त्याला ग्रुप ऑफ डेथ…

सांगोला विद्यामंदिर प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने स्वागत

इ.१० वीच्या बोर्ड परीक्षेची सुरुवात दि.२० फेब्रुवारी रोजी झाली. सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथील केंद्रावर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या शुभहस्ते परीक्षेसाठी…

3 महिन्यापर्यंत रिचार्जवर सुट, जिओचे हे 5 प्लॅन देतात आश्चर्यकारक डेटा ओटीटी आणि एआयचे मजबूत पॅकेज

दर महिन्याला वारंवार रिचार्ज करून कंटाळला येत असेल तर हे दीर्घ-वैधता असलेले जिओ प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. कंपनी अनेक…

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी… खटाखट पैसे जमा होणार, आदिती तटकरेंनी ट्विट करून सांगितली तारीख

लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक…

3 दिवसांच्या मुलीचे अपहरण, वडिलांवर सर्वात मोठा संशय! पोलिसांनाही कळेना, कथा OTT वर घालतेय धुमाकूळ

दक्षिण भारतीय चित्रपटांची चर्चा सुरु झाली की, पूर्वी लोक त्यांचे अॅक्शन सीन, कॉमेडी आणि कलाकारांची खिल्ली उडवत असत. पण आज…

Motorola Edge 70 Fusion लवकरच भारतात होणार लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि फिचर्स

मोटोरोला कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन, एज 70 फ्यूजन भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे आणि लाँच होण्यापूर्वीच या स्मार्टफोनचे अनेक…

काळीजच थरथरलं! आजोबांचं श्राद्ध करायला आला आणि तोही गेला…

कल्याण-मुरबाड रोडवरील म्हारळ पाडा परिसरात हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. ओव्हरलोड डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २५ वर्षीय वैभव…

चारा टंचाईवर मात करण्यासाठी मका बियाणे; वाळवा तालुक्यातील २४ पशुवैद्यकीय दवाखान्यांत बियाणे मोफत उपलब्ध

उन्हाळ्यामध्ये जनावरांना होणाऱ्या चारा टंचाईवर मात करून त्या कालावधीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वाळवा तालुक्यातील २४…

लाखो शेतकऱ्यांना जबर धक्का, सन्मान निधीचे 2000 रुपये मिळणार नाहीत; कारण काय?

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत एकूण तीन टप्प्यांत…

गहू, हरभऱ्याचा सत्यानाश, हातातोंडाशी आलेला आंबा गेला… ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं; अवकाळीने शेतकरी हवालदिल

धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांने काढून टाकलेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे.गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक…