गहू, हरभऱ्याचा सत्यानाश, हातातोंडाशी आलेला आंबा गेला… ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं; अवकाळीने शेतकरी हवालदिल
धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांने काढून टाकलेल्या ज्वारीचे नुकसान झाले आहे.गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक…
